बहूचर्चित विषयावर चर्चा व्हावी या दृष्टीकोणातून बुधवारी आयोजित विशेष ग्रामसभेत त्या विषयावर पुर्णविराम मिळाला. अड्याळ येथे होवू घातलेल्या दोन योजनांवर विशेष ग्रामसभेने शिकामोर्तब केल्यानंतर अड्याळ वासीयांना त्या योजनेत रोजगार मिळण्याचे मार्ग खुले झाल ...
बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला शासनाचे प्राधान्य असून बचत गटांना बाजारपेठ मिळावी म्हणून बचत गट निर्मित वस्तुंच्या केंद्रीय विक्रीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भंडारा येथे मिनी मॉल उभारण्यात येणार आहे. या मॉल मधून बचत गटांना हक्क ...
तरुणांनी मैदानी स्पर्धांना जीवनात महत्त्व देऊन त्यामध्ये प्राविण्य मिळविल्यास शरीर मजबूत होण्यास मदत होते. कबड्डी देशी खेळ आहे. याचा वारसा सर्वांनी जपून या खेळाचे महत्त्व ओळखावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. ...
समाज परिवर्तनशील असायला पाहिजे. दशा-दिशा बदलविण्याचे कार्य समाजकर्त्यांनी करावे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंच्या मते समाज संघटित असला की, अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते. ...
एका आठवड्यापूर्वी तुमसर-कटंगी आंतरराज्यीय मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. सदर पॅचेसची कामे करण्यात आली. सदर काही पॅचेस पुन्हा खड्डेमय झाले आहेत. ...
परदेशी पक्षी म्हणून ओळख प्राप्त असलेल्या श्याम कादंब हे पक्षी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. भंडारा नजीकच्या शिवार तलाव व गाव तलावांमध्ये यांचे बस्तान दिसून येत आहे. परिणामी हे परदेशी पाहुणे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. ...
पाल्यावर तुमसर वनविभागाच्या वतीने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कक्ष क्रमांक ८४ मध्ये अंदाजपत्रकीय ८ लाख ३७ हजार रुपये खर्चून सिमेंट नाला बंधाºयाचे बांधकाम करण्यात आले. परंतु बंधाºयाच्या पाणी साठविण्याचे जागी मोठ्या प्रमाणात मलबा साठून असल्याने बंधारा क ...
धानाचे हमी भाव फार कमी आहेत, गॅस सिलिंडरचे दर वाढलेले आहेत, तसेच पेट्रोल-डिझेलचे दरही वाढलेले आहे. नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांचे व लहान व्यवसाय करणाºयांचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार व राज्य शासन सर्वस्तरावर अपयशी ठरलेले आहे. ...
तुती लागवड करण्यासाठी महा रेशीम अभियान हाती घेण्यात आले असून नागपूर येथे १५ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या अभियानाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीचे धडे दिल्या जात आहेत. यातून रेशीम उद्योगाला चालना मिळत असून भंडारा जिल्ह्यातही रेशीम र ...
अत्यंत वर्दळीचा असलेल्या खांबतलाव चौक ते जिल्हा परिषद चौकापर्यंतच्या रस्त्याच्या नुतनीकरण कामात रस्त्याची सदोष मोजमाप केली जात आहे. आधीच या रस्त्याच्या नुतनीकरणाला सतराशे साठ विघ्न येत असताना प्रशासकीय चुकीमुळेच येथील नागरिकांना भविष्यात जीवाला मुकाव ...