भंडारा जिल्ह्यात रोहयो अंतर्गत कुशल कामाच्या निधी अभावी २४ कोटी रूपयाची देयके अडली आहेत. यामुळे ग्रामीण भागात विकास प्रभावित ठरत असल्याने जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती धनेंद्र तुरकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. ...
आजची स्त्री स्मार्ट स्त्री समजली जाते. एकाचवेळी तिला घर, संसार, मुलांच्या शाळा, अभ्यास, घरातील ज्येष्ठांचे आजारपण, पै-पाहुणे, नौकरी, व्यवसाय यात दिवस कसा सरतो तिचे तिलाच समजत नाही. अशा तिच्या धावपळीच्या जीवनात थोडा विसावा, मनोरंजनाची संधी द्यावी म्हण ...
शहरासह तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी धुमाकूळ घातला आहे. लाखनी शहरात उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्याचा वाहतुकीवर ताण येत असताना आता अवैध प्रवासी वाहतुकीनेही त्यात भर घातली आहे. ...
आपल्या देशात विविधतेत एकता दिसून येते. जगात कुठेही नसेल अशी संस्कृती आपल्याला लाभली आहे. आपले सण, उत्सव आपल्याला एकात्मतेची शिकवण देते. मकरसंक्रात हा तर ‘तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला’ असा संदेश देते. सर्वांनी या सण उत्सवातून सकारात्मक दृष्टी ठेवली तर स ...
राज्यात सुरू असलेल्या स्वच्छतेचा जागर या उपक्रमांतर्गत येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवार १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हभप सर्जेराव महाराज देशमुख मार्गदर्शन करणार आहेत. ...
मोबाईलमध्ये सामावलेले जग अनुभवन्यात गुंतलेल्या तरूणाईला प्रत्यक्ष निसर्गाशी नातं जोडण्याचा उपक्रम साकोली येथे पार पडला. ३०० वर तरूणांनी यात सहभागी होवून ट्रॅकिंगच्या माध्यमातून निसर्गाचा आनंद लुटला. फ्रिडम टॅलेंट अकॅडमीच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प् ...
मागेल त्याला शेततळे, सिंचन विहिर, बोडी खोलीकरण, मागेल त्याला बोडी, जलयुक्त शिवार, शेती यांत्रिकीकरण, गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजना, फळप्रक्रिया उद्योग यासह कृषी विभागाच्या अनेक महत्वांकाक्षी योजनेच्या गोंदिया जिल्हयातील लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देव ...
वर्षाच्या अखेर उमरेड पवनी कºहांडला अभयारण्यातील दोन वाघांचा मृत्यु झाला. अभयारण्याची शान राहिलेल्या ‘चार्जर व राही’ यांचा मृत्यु झाल्यामुळे आज दोन्ही वाघांना श्रद्धांजली वाहून पाच गाईडसनी मुंडण केले ...