जिल्ह्यातील खराशी या छोटाश्या गावातील जिल्हा परिषद डिजीटल पब्लिक स्कुलचे शिक्षक सतीश चिंधालोरे यांना २०१८-१९ चा ‘शिक्षण माझा वसा’ या राज्यस्तरीय पुरस्काराने पुणे येथे २७ जानेवारीला आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटी ...
मानव धर्माचा सेवक तत्त्व, नियमाने चालला पाहिजे. प्रार्थना, विनंती व प्रणाम येत नसणारे सेवक आजही आहेत, असे सेवक खरे नाहीत. सेवक कोणाचाही असो शेवटी तो बाबांचाच आहे. निंदकांमुळे सुधारण्याची संधी मिळते. प्रत्येक आत्म्यात भगवान आहे. चांगल्या लोकांचा विचार ...
आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी भंडारा जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ४८८ कुटूंब पात्र ठरले असून ई-कार्ड तयार करण्याचे व रुग्णांना योजनेचा लाभ देण्याचे कार्य सुरु झाले आहे. या योजनेंतर्गत सामाजिक, आर्थिक, जातीनिहाय सर्वेक्षण - २०११ मधील क ...
येथील आयुध निर्माणीतील अधिकारी तथा कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद जी. मेश्राम (४९) यांचा स्वाईन फ्लू सदृश आजाराने नागपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नीवर संशयीत रुग्ण म्हणून उपचार सुरु आहेत. ...
प्राचीन काळातील बारा बलुतेदारीतील महत्त्वाच्या कुंभार या बलुत्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा विपरित परिणाम झाला. प्लास्टिक आणि विविध साहित्याच्या वापराने कुंभारांच्या हाताला काम मिळेनासे झाले. परंपरागत कलेला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न ख ...
बचत गटाच्या माध्यमातून बचत गटातील महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढत असून, गावाच्या विकासाकरीता सहकार्य करीत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत भंडारा जिल्हा प्रगतीपथावर असून पाच वर्षात जिल्हाभरात सुमारे ५०० कोटींची कामे करण्यात आली. या माध्यमातून २ कोटी ६४ लाख मनुष्यदिन काम उपलब्ध करून देण्यात आले. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत असल्याने ...
काही वर्षापूर्वी चैनीची वस्तू असलेला मोबाईल आता जीवनावश्यक झाला आहे. आर्थिक व्यवहारापासून ते माहितीच्या आदानाप्रदानापर्यंत सर्वच मोबाईलवर होऊ लागले. मोबाईलच्या फायद्यासोबतच त्याच्या दुष्परिणामाचाही सामना करावा लागत आहे. सोशल मिडीयाचे तर अनेकांना जणू ...
सर्व्हीस रोडचे काम पूर्ण न करता उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ करण्याचा अफलातून प्रकार राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी ते सौंदड दरम्यान दिसून येत आहे. यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली असून साकोलीत तर वाहतुकीची कोंडी होत आहे. या सर्व प्रकाराकडे प्रशासना ...