तलावाच्या जिल्ह्यात अनेक मच्छीमार बांधव संस्थांच्या माध्यमातून मासेमारी करतात. परंतु शासन त्यावर लिज आकारते. ही लीज रद्द करण्यासाठी आमदार बाळा काशीवार यांनी पुढाकार घेतला. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. ...
घर लहान होते, तेव्हा घरात माणसं मावत नव्हती. अन् आता टोलेजंग बंगला आहे, पण राहायला कुणी नाही. पाखरे दूरदेशी अन् टुमदार बंगल्यात गुदमरतोय वृद्धांचा श्वास, अशी अवस्था शहरातील बहुतांश पॉश कॉलनींची झाली आहे. नातवांच्या किलबिलाटाची आस धरत आयुष्याच्या सायं ...
येथील तहसीलदारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तीन रेती तस्करांना साकोली पोलिसांनी अटक केली. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवून तीन टिप्पर जप्त करण्यात आले. ...
येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नांसाठी व अण्णा हजारेंच्या दिखाऊ व खोट्या उपोषणाच्या निषेधार्थ २८ जानेवारीपासून आमरण उपोषण चालू असून, मागिल पाच दिवसापासून उपोषणकर्ते कडाक्याच्या थंडीत उपोषण मंडपात ठाण मांडून आ ...
येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नांसाठी व अण्णा हजारेंच्या दिखाऊ व खोट्या उपोषणाच्या निषेधार्थ २८ जानेवारीपासून आमरण उपोषण चालू असून, मागिल पाच दिवसापासून उपोषणकर्ते कडाक्याच्या थंडीत उपोषण मंडपात ठाण मांडून आ ...
जिल्ह्यातील रेती घाटांच्या लिलाव प्रक्रियेला अद्यापही सुरुवात झालेली नाही. मात्र घरकुलाच्या बांधकामासाठी लिलाव न झालेल्या घाटातून रेतीचा पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे घरकुलासाठी पाच ब्रास रेती उपलब्ध करुन देण्याचे आदेश शासनाचे असताना खाजगी इमारत ...
महसूल प्रशासनाने अवैध गौण खनीज खनन प्रकरणी रायपूरच्या कन्स्ट्रक्शन कंपनीला ५ कोटी ८६ लाखांचा दंड ठोठावल्याने आता मुरुमाअभावी राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पडले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम झाल्याने अपघाताची भीती वाढली आहे. ...
गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु झाले आहे़ ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी सरपंचांकडून प्रस्तावांचा ओघ सुरु असून ७ फेबु्रवारीपर्यंत सरपंचांना त्यांचे प्रस्ताव ‘लोकमत’च्या जिल्हा अथवा विभागीय कार्यालयात सादर क ...
भंडारा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा तलाव म्हणून चांदपूर तलावाची नोंद आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या नियंत्रणात हा तलाव आहे. परंतु गत सहा महिन्यांपासून या तलावात अवैध बोटींग आणि मासेमारी सुरु आहे. यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात आला ...