दुचाकी व चारचाकीच्या अपघाताचे प्रमाण वाढले असून रस्त्यावरील सुरक्षेची काळजी न घेणे हे अपघाताचे महत्वाचे कारण आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताचे प्रमाण निश्चित कमी होईल. चारचाकी वाहन चालवितांना सिटबेल्ट व दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा ...
शेतकरी- शेतमजूरांच्या प्रश्नावर कडाक्याच्या थंडीत येथील कृषी प्रदर्शनी मैदानावर सुरु असलेले महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वातील उपोषणाची सहाव्या दिवशी सांगता झाली. साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले. ...
तालुक्यात रस्ते निर्मितीच्या कामाला वेग आला असून मोठमोठ्या कंत्राटदार कंपन्यांकडून काम वेगात सुरु आहे. मात्र सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने अपघातात वाढ झाली आहे. धुळीच्या त्रासाने जनता वैतागली आहे. ...
आज आम्ही विवेक गमावून बसलो आहे. विदेशामध्ये संस्कृत भाषेचे गोडवे गायले जातात. परंतु आमच्यासाठी संस्कृत पठण चर्चेचा विषय ठरतो. संस्कृत चर्चेचा नाही तर देश कल्याणाचा विषय ठरावा. त्यासाठी स्वत:चा वाटा म्हणून प्रसार, प्रचारासाठी कार्य करावे. कार्यकर्ता स ...
आठवडा भरापूर्वी आलेल्या गारपीटीसह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र मोका पाहणीचे सरळ-सरळ (स्टँडींग) आदेश असतानाही जिल्हा प्रशासनाच्या परवानगीची प्रतीक्षा पाहत असल्याने पंचनाम्याला सुरूवात झालेली नाही. परिणामी पंचनामे उशिरा होणार असती ...
खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मागण्याच्या पुर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयासमोर शेकडो शिक्षकांनी धरणे दिले. ...
जेथे गवतही उगवू शकत नाही अशा खडकाळ आणि ओसाड जमिनीवर नंदनवन फुलविले, असे कुणी सांगितले तर विश्वास बसणार नाही. मात्र तुमसर वनविभागाच्या कामगिरीचा प्रत्यय घ्यायचा असेल तर तुम्हाला मोहगाव (करडी) येथे जावे लागेल. सध्या या ठिकाणी १७ हजार ७७६ झाडे आठ मीटर प ...
साकोली तालुक्यातील निलज येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेअंतर्गत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु आहे. परंतु शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्याऐवजी व्यापाऱ्यांचे हितसंबंध जोपासून त्यांच्याकडून धानाची खरेदी केली जात आहे. ...