बहूजन प्रबोधन मंचच्या वतीने राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन लाखांदूर येथे २६ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. उद्घाटन लखनौ विद्यापिठाचे डॉ. डी.एन.एन. एस. यादव यांच्या हस्ते होईल. तर संमेलनाध्यक्षपदी घटनातज्ज्ञ अॅड. दिलीप काकडे राहतील. ...
मागील अडीच महिन्यांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसाची थकीत रक्कम अद्याप मिळाली नाही. ऊस उत्पादकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. नगदी पीक म्हणून ऊस पिकाकडे बघितले जाते. येथे उधारीवर ऊस कारखान्याला दिले काय, असा प्रश्न शेतकºयांनी उपस्थित केला आहे. २९ जा ...
प्रेम प्रकरणाच्या संशयातून एका २२ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना तालुक्यातील किन्ही येथे घडली असून अनिकेत अशोक बडोले असे मृत तरुणाचे नाव आहे. हत्येनंतर अनिकेतचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. याप्रकरणी साकोली पोलिसांनी मुलीच्या ...
मानवी जीवनात जे विचार केव्हा आचार उपकारक होतील त्या सर्वांना निती किंवा सद्गुण असे म्हटले जाते. आणि जे विरोधी असेल त्यांना दुर्गुण म्हणावे. या दोघांच्या अंतरात उत्कृष्ट संवादाच्या माध्यमातून कुटूब व समाजाचे हित जोपासणे अत्यंत महत्वाची बाब आहे, असे प् ...
निलज ते कारधा टोल नाका एकूण ४३ किलोमीटरच्या रस्ता बांधकामाला हळुवारपणे सुरुवात झाली असली तरी या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. बऱ्याच ठिकाणचे रस्ते चाळणी झाले आहेत. यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. निलज फाटा ...
शेतकरी आपला पोशिंदा आहे. विकेल तर आपण टिकू. बालकांमध्ये श्रमप्रतिष्ठा निर्माण करा. आपण तयार केलेली प्रतिकृती वर्तमान घडामोडीनुरूप आहे का, याचा पडताळणी करून पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी अध्यापनादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये सृजनशिलतेचे विचार रूजविण्याची नि ...
माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नये म्हणून जिल्हा परिषदेने समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळा डिजीटल करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ७८१ शाळा डिजीटल झाल्या असून या ठिकाणी माहिती त ...
संक्रांतीचा सण हा पावन पर्व असला तरी वर्षभर आपण आनंदी आहोत किंवा नाही हा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे. महर्षी महेश योगीजी यांनी आपल्या संपूर्ण जीवनात मानव समूहाला आनंदमय जीवन जगण्याचाच संदेश दिला. त्यामुळे आनंदी जीवनात संवादाचे अनन्यसाधारण महत्व आह ...
साक्षगंध आटोपून परतणारी तवेरा कार उलटून झालेल्या अपघातात ११ जण जखमी झाले. हा अपघात तालुक्यातील खापा येथे शुक्रवारी रात्री ११.१५ वाजताच्या सुमारास घडला. तवेरा कारची चारही चाके वर झाली. मात्र सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही. ...