जीवनात शेकडो लढाया जिंकण्यापेक्षा तुम्ही स्वत:वर विजय प्राप्त करणे शिका. नंतर नेहमी विजय तुमचाच होईल.त्यामुळे जीवन मंगलमय होईल. दुसऱ्याचे दु:ख ओळखून जीवन जगणे हाच बौध्द धर्माचा खरा उपदेश आहे, असे विचार पत्र्त्रा मेत्ता संघ जपान कमेटीचे अध्यक्ष भदंत ख ...
तुमसर- बपेरा राज्य मार्ग खड्यात गेला असल्याने अपघाताला आमंत्रण देत आहे. या मार्गाची रुंदी आणि दुरुस्ती अडली असल्याने सिहोराचे बस स्थानकावर वारंवार चक्काजाम चा अनुभव नागरिकांसह वाहनधारक घेत आहेत. यावेळी वाहनाची कोंडी होत आहे. ...
गत दहा वर्षांपासून सातत्याने पाणीप्रश्न मार्गी लागावा, या हेतुने तरुणापासून तर वृध्दापर्यंत सर्वांनी नानाविध उपाययोजना केली. यात पालकमंत्री, आमदार देखील हतबल झाले. शेवटी गावातील सुमारे दिडशे नागरिकांनी सह्यांचे निवेदनाद्वारे चार जानेवारीला ग्रामपंचाय ...
सध्या नागरिकांच्या मोबाईलवर एका संदेशाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात एक हजार रुपये जमा केले आहे. लिंकवर संपर्क केल्यास पैसे मिळतील असा तो संदेश आहे. मात्र या संदेशाने अनेकांची फसवणूक केली असून त्यामुळे नागरिकांनी सावध ...
पवनीपासुन तीन किलोमीटर अंतरावर वैनगंगा नदीच्या काठावरील पत्र्त्रा मेत्ता संघद्वारा निर्मित ऐतिहासिक प्राचीन बुध्द नगरी, भारत-जपानच्या मैत्रीचे प्रतिक ठरलेल्या रुयाळ सिंदपूरी येथील महासमाधीभुमी महास्तुपाला १२ वर्ष पूर्ण होत आहे. ...
भाताचे कोठार असलेला भंडारा हा उत्सवप्रिय जिल्हा. मंडई, भागवत सप्ताह, नाट्यप्रयोग असे गावागावांत उत्सव सुरु असताना उन्हाळ्याची चाहूल लागली की गावकऱ्यांना वेध लागतात शंकरपटाचे. ...
शहरासह ग्रामीण भागात चोऱ्या करून पोलिसांनाच आव्हान देणाऱ्या चोरट्यांची टोळी गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. चौघा सराईत चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून पाच लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या चौघांनी १२ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दि ...
अथांग पाणी असलेले गोसे धरण डोळ्याने दिसते. परंतु पाणी मात्र मिळत नाही. सिंचनासाठी विहिरींचाच आधार घ्यावा लागतो. परंतु उन्हाळ्यात विहिरींनीही तळ गाठला. अशा परिस्थितीत सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पवनी, लाखांदूर तालुक्यातील चौरास भागासाठी धरण ...
शिशिराच्या पानगळीत निष्पर्ण झालेल्या वृक्षांना वसंताची चाहूल लागली. आळसावलेला हिवाळा अंगमोडी देऊन टवटवीत उन्हाने सुखावला. तर सकाळ-संध्याकाळ कानात दवाचे डूल घालून थंडीही तोऱ्यात मिरवत आहे. लवकरच रखरखीत उन्हाने घामाच्या धारा निघतील. प्रत्येक जीव कसावीस ...