जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच सुलतानी संकट डोक्यावर असताना त्यातच अस्मानी संकटाचा सामना बळीराजाला करावा लागत आहे. गुरुवार व शुक्रवार रात्री बरसलेल्या या पावसामुळे चौरास भागासह सातही ताल ...
महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघातर्फे पहिल्यांदाच आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारांची घोषणा शारीरिक शिक्षण दिनाचे औचित्य साधून अहमदनगर येथे करण्यात आली. ...
गत चार वर्षात प्रशासनाने जिल्हा विकासाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. समतोल शाश्वत विकास, दरडोई उत्पन्नात वाढ करणे, क्षमतावर्धन, जल जंगल आणि जमीन संवर्धन, पुरवठा साखळी, कृषी प्रक्रिया उद्योग, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, रेशीम विकास, पुनर्भर ...
गाव नमूना आठ नुसार आखिव पत्रिका मिळण्यात यावे याकरिता लाखांदूर येथील महिलांनी २३ जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. जोपर्यंत आमदार परिणय फुके बाळा काशिवार उपोषणस्थळी भेट देऊन मागण्या सोडविणार नाहीत तो पर्यत उपोषण सोडणार नाही, असा निर्धार उपोषणकर्त्य ...
गत सात ते आठ वर्षापासून रखडलेला साकोली तालुक्यातील भेल प्रकल्प तातडीने सुरू करण्यात यावा, अशी मागणी माजी खासदार शिशुपाल पटले यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देवून पटले यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा केली. ...
विद्यार्थ्यांनी इवल्याशा हाताने रांगोळी, कुचल्याच्या सहाय्याने विविध रंग भरुन रांगोळया व चित्रे काढली गेली. रंग भरलेल्या रांगोळी व चित्राच्या माध्यमाने मतदानाचा मुलभूत हक्क प्रत्येकांनी बजावला पाहिजे. लोकशाही सुदृढ केली जावी, असा संदेश तहसील कार्यालय ...
जिल्ह्यात गुरूवारपासून हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकाचे नुकसान झाले आहे. त्यातच धान खरेदी केंद्रात पोत्यांमध्ये भरून ेठेवलेले शेकडो क्विंटल धान ओले झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. दुसरीकडे या पावसामुळे वातावरण ...
संवाद आणि संप्रेषण ही एक मोठी कला असून आजच्या काळात संवादात गोडवा असणे अत्यंत आवश्यक आहे. परिणामी सामाजिक विकासात संवाद ही महत्वपूर्ण भूमिका बजावित असते, असे विचार वीज वितरण कंपनीचे भंडारा येथील सहायक अभियंता स्वाती पराग फटे यांचे आहेत. ...
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांच्यासंदर्भात शुक्रवारी आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वात प्रहार गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीतर्फे बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजतापासून गोसेखुर्द धरणाजवळील मेंढा येथील श ...
दिवसागणिक पावसाचे पाणी कमी प्रमाणात पडत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी कमी कमी होत चालली. शेतीला सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती उद्भवत होती. ...