येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नांसाठी व अण्णा हजारेंच्या दिखाऊ व खोट्या उपोषणाच्या निषेधार्थ २८ जानेवारीपासून आमरण उपोषण चालू असून, मागिल पाच दिवसापासून उपोषणकर्ते कडाक्याच्या थंडीत उपोषण मंडपात ठाण मांडून आ ...
येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नांसाठी व अण्णा हजारेंच्या दिखाऊ व खोट्या उपोषणाच्या निषेधार्थ २८ जानेवारीपासून आमरण उपोषण चालू असून, मागिल पाच दिवसापासून उपोषणकर्ते कडाक्याच्या थंडीत उपोषण मंडपात ठाण मांडून आ ...
जिल्ह्यातील रेती घाटांच्या लिलाव प्रक्रियेला अद्यापही सुरुवात झालेली नाही. मात्र घरकुलाच्या बांधकामासाठी लिलाव न झालेल्या घाटातून रेतीचा पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे घरकुलासाठी पाच ब्रास रेती उपलब्ध करुन देण्याचे आदेश शासनाचे असताना खाजगी इमारत ...
महसूल प्रशासनाने अवैध गौण खनीज खनन प्रकरणी रायपूरच्या कन्स्ट्रक्शन कंपनीला ५ कोटी ८६ लाखांचा दंड ठोठावल्याने आता मुरुमाअभावी राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद पडले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खोदकाम झाल्याने अपघाताची भीती वाढली आहे. ...
गतवर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे दुसरे पर्व सुरु झाले आहे़ ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’साठी सरपंचांकडून प्रस्तावांचा ओघ सुरु असून ७ फेबु्रवारीपर्यंत सरपंचांना त्यांचे प्रस्ताव ‘लोकमत’च्या जिल्हा अथवा विभागीय कार्यालयात सादर क ...
भंडारा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा तलाव म्हणून चांदपूर तलावाची नोंद आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या नियंत्रणात हा तलाव आहे. परंतु गत सहा महिन्यांपासून या तलावात अवैध बोटींग आणि मासेमारी सुरु आहे. यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात आला ...
जिल्ह्यातील खराशी या छोटाश्या गावातील जिल्हा परिषद डिजीटल पब्लिक स्कुलचे शिक्षक सतीश चिंधालोरे यांना २०१८-१९ चा ‘शिक्षण माझा वसा’ या राज्यस्तरीय पुरस्काराने पुणे येथे २७ जानेवारीला आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटी ...
मानव धर्माचा सेवक तत्त्व, नियमाने चालला पाहिजे. प्रार्थना, विनंती व प्रणाम येत नसणारे सेवक आजही आहेत, असे सेवक खरे नाहीत. सेवक कोणाचाही असो शेवटी तो बाबांचाच आहे. निंदकांमुळे सुधारण्याची संधी मिळते. प्रत्येक आत्म्यात भगवान आहे. चांगल्या लोकांचा विचार ...
आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेसाठी भंडारा जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ४८८ कुटूंब पात्र ठरले असून ई-कार्ड तयार करण्याचे व रुग्णांना योजनेचा लाभ देण्याचे कार्य सुरु झाले आहे. या योजनेंतर्गत सामाजिक, आर्थिक, जातीनिहाय सर्वेक्षण - २०११ मधील क ...
येथील आयुध निर्माणीतील अधिकारी तथा कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद जी. मेश्राम (४९) यांचा स्वाईन फ्लू सदृश आजाराने नागपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नीवर संशयीत रुग्ण म्हणून उपचार सुरु आहेत. ...