लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

जंगलातील वृक्ष कटाई जोमात - Marathi News | Jungle tree cutting trees | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जंगलातील वृक्ष कटाई जोमात

काही दशकापूर्वी घनदाट वनसंपदा लाभलेल्या ग्रामीण तथा शहरी भाग आज वृक्षतोडीच्य प्रमाणात वाढ झाल्याने वाळवंटाकडे वाटचाल करीत आहे. इंधन उपलब्ध नसल्याने सरपणाकरिता, तसेच पहेला परिसरातील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांची शेतजमीन गोसीखुर्द येथील धरणांतर्गत बाधीत झ ...

Lok Sabha Election 2019; स्थिर संरक्षण पथकाकडून विशेष वाहन तपासणी - Marathi News | Lok Sabha Election 2019; Special vehicle inspection by a stable protection squad | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Lok Sabha Election 2019; स्थिर संरक्षण पथकाकडून विशेष वाहन तपासणी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली असून अनेक ठिकाणी चेकपोस्ट, तसेच स्थिर संरक्षण पथके नेमण्यात आली आहेत. त्याअंतर्गत जिल्हा सीमेवरील खरबी (नाका) येथे वाहणाची कसून चौकशी, तसेच संशयीत वाहनांची विशेष तपासणी करण्यात य ...

Lok Sabha Election 2019; १८ लाख मतदार बजावणार हक्क - Marathi News | Lok Sabha Election 2019; 18 lakh voters right to vote | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Lok Sabha Election 2019; १८ लाख मतदार बजावणार हक्क

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात गुरुवार ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून भंडारा-गोंदिया मतदार संघातील १८ लाख ८ हजार ९४८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. ...

Lok Sabha Election 2019; आता मूक प्रचारावर भर - Marathi News | Lok Sabha Election 2019; Now focus on silent propaganda | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Lok Sabha Election 2019; आता मूक प्रचारावर भर

निवडणूक आयोगाने उमेदवारांना जाहीर प्रचारासाठी २९ मार्च ते ९ एप्रिलच्या सायंकाळपर्यंतचा कालावधी दिला होता. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडावल्या आहेत. येथूनच खऱ्याअर्थाने मूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. या दोन दिवसातच खरा कस लागणार आहे. ...

Lok Sabha Election 2019; मतदानाचा हक्क प्रत्येकांनी बजवावा - Marathi News | Lok Sabha Election 2019; The right to vote should be played by everyone | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Lok Sabha Election 2019; मतदानाचा हक्क प्रत्येकांनी बजवावा

मतदान आपला अधिकार तर आहेच त्याही पेक्षा कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य प्रत्येकाने बजवावे, असे आवाहन निवडणूक निरिक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा यांनी केले. मतदार जागृतीसाठी भंडारा शहरात आज रॅली काढण्यात आली. ...

Lok Sabha Election 2019; लोकसभा निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची - Marathi News | Lok Sabha Election 2019; National Assemblies of Lok Sabha Elections | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Lok Sabha Election 2019; लोकसभा निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची

विकासाचा मुद्दा घेवून भाजप ही निवडणूक लढवित आहे. मात्र ही निवडणूक गल्लीची नव्हे तर दिल्लीची असून राष्ट्रीय अस्मिता जपणारी आहे. पूर्वीच्या अन्याय, अत्याचारी, दुराचारी व भ्रष्टाचारी सरकारला थारा न घालता विकासात्मक वाटचाल करणाऱ्या भाजपचे हात मजबूत करा, ...

Lok Sabha Election 2019; भूलथापा देणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा - Marathi News | Lok Sabha Election 2019; Defective BJP government will be deported | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Lok Sabha Election 2019; भूलथापा देणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार संसदेत खासदार शपथ घेताना घटनेशी एकनिष्ठ राहून धर्म, जात, पंथ हा भेद न करता प्रत्येकाला न्यायाची हमी देणे, भयमुक्त वातावरणाची निर्मिती करण्याची शपथ घेतो. या शपथेला विद्यमान पंतप्रधानांनी हरताळ फासला आ ...

राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी काँग्रेस एकदिलाने उतरली प्रचार कार्यात - Marathi News | Congress campaigned for NCP candidates | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी काँग्रेस एकदिलाने उतरली प्रचार कार्यात

लोकसभा निवडणुकीचा प्रचार चरम सिमेला पोहचला असून प्रत्येक उमेदवार विजयासाठी परिश्रम घेत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीत भंडारा-गोंदिया मतदार संघाची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सुरूवातीपासूनच समन्वय आहे. सर्व न ...

Lok Sabha Election 2019; पत्र आलं कलेक्टरचं, चला गुरूवारी मतदानाला जाऊ या! - Marathi News | Lok Sabha Election 2019; Let the letter arrive, let's go to the voting Thursday! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Lok Sabha Election 2019; पत्र आलं कलेक्टरचं, चला गुरूवारी मतदानाला जाऊ या!

एकेकाळी पत्राची चातकाप्रमाणे वाट पाहणारी पिढी आता लुप्त झाली. फेसबुक, व्हॉटअप, ट्विटर, इन्स्टाग्रामपच्या माध्यमातून तात्काळ निरोप पोहचत आहे. परिणामी आता पोस्टमनदादा पत्र घेऊन येत नाही आणि कुणाला त्याची उत्स्तुकताही नाही. मात्र भंडारा जिल्हा प्रशासनान ...