म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
पितळी भांडी व कोसा उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यासह शहरात वाहनतळाची सोय नाही. कदाचित ही बाब बाहेर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अंचबित वाटणारी असली तरी भंडारेकरांसाठी शरमेने मान खाली घालणारी आहे. ...
करडी येथे लाकूड कंत्राटदाराकडून कटाईची परवानगी न घेता अवैधरित्या फळझाडे तोडण्याचे काम सुरु आहे. आंबे लागलेल्या झाडांची खुलेआम कत्तल होत असतांना तुमसर वनविभागाचे ठेकेदारांच्या गैरप्रकारांकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. ...
एप्रिल महिन्यात आग ओकू लागला. केवळ माणसांनाच उन्हाचा त्रास होतो, असे नाही. झाडांनाही पुरेसे पाणी दिले नाही तर उन्हामुळे वृक्षही कोमेजतात. तुमसर नगरपरिषदेने चार वर्षापुर्वी भंडारा मार्गावर सिमेंट कुंडीमध्ये फुलझाडे लावली. मात्र आता पाण्याअभावी ही झाडे ...
तापत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत आटले असून वन्यजीव सैरभर झाले आहेत. पाण्याच्या शोधात प्राणी गावकुसात शिरत आहेत. हिंस्र प्राणी गावात शिरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
तालुक्यातील कोरंभी देवी येथे गुरूवारी रात्री ९ वाजेपर्यंत मतदानासाठी मतदार रांगा लावून असल्याचे चित्र दिसून आले. संथगतीने मतदान प्रक्रिया होत असल्याने मतदारांना मोठा त्रास सहन करावा लागला. ...
लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसत आहे. ११ एप्रिल रोजी १२ लाख ३४ हजार ८९६ म्हणजे ६८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ मध्ये ७२.२१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ...
जिल्ह्यात यावर्षी पाणीटंचाईसह, सिमेंटच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने त्याचा परिणाम बांधकाम व्यवसायावरती होऊ लागला आहे. अनेकजण बांधकाम करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. एका महिन्यात सिमेंटचे दर पोतीमागे ६० ते ७० रूपयाने वाढल्याने बांधकाम व्यवसायीक पुर ...
संपूर्ण राज्यात तलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारातील तब्बल ६३९ गावे पाणी टंचाइचे चटके सोसत आहे. तलाव आटले असून विहिरीनी तळ गाठला आहे. पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरु आहे. साकोली, पवनी, मोहाडी, तुमसर तालुक्यातील अनेक गावात तिव्र पाणी टंचाई ...
एरवी मतदान केंद्रात पुरुषांची मक्तेदारी पहावयास मिळत होती. परंतू गुरुवारी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत तालुक्यातील खापा येथील सखी मतदान केंद्रावर महिला अधिकाऱ्यांनी यशस्वी कामगिरी पार पाडल्याचे दिसून आले. ...
सूर्य आग ओकत असताना तब्बल ४२ अंश तापमानातही भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात सरासरी ७० टक्के मतदान झाले. उन्हाची पर्वा न करता मतदार लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झाले. राष्ट्रवादीचे नाना पंचबुध्दे, भाजपाचे सुनील मेंढे यांच्यासह १४ उमेदवारांचे भाग्य मशीन ...