जिल्ह्यात धान पिकांचे पारंपरिक उत्पादन मोठ्या घेतले जाते. परंतू वाढत्या उत्पादन खर्चामुळे धान उत्पादक शेतकरी ऊस पिकासह कापूस, सोयाबीन यासारख्या नगदी पिकांकडे वळला आहे. ...
शासनाच्या चुकीच्या शेतीविषयक धोरणामुळे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेतून शेतकऱ्यांचे जीवन सुखी व समृद्ध व्हावे, यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना सांगितली आहे. ...
चार भिंतीच्या आड केवळ पुस्तकी ज्ञान मिळते. परंतु या पुस्तकी ज्ञानात विद्यार्थ्यांना मर्यादित न ठेवता निसर्गाच्या सानिध्यातून जीवन समृद्ध करण्याचा उपक्रम सध्या लाखनी तालुक्यातील निमगावच्या शाळेत सुरू आहे. ...
मासे चोरण्यासाठी तलावावर दोन इंजिन लावून चक्क तलावच रिकामा करण्याची घटना तालुक्यातील कुशारी येथे घडली. माशांची चोरी करण्यासाठी चोरट्यांनी तलावातील पाणी काढलं त्यामुळे हजारो माशांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू झाला आहे. ...
चांदपूर गावात विहिरींनी तळ गाठला असल्याने भीषण पाणीटंचाई सुरु झाली आहे. कालव्यांना पाणी वाटप करणाऱ्या जलकुंभात पाणी नसल्याने संकट ओढवले आहे. या जलकुंभात पाण्याची साठवणुक करण्यासाठी एक मिटरने जलाशयाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
तालुक्यातील लाखनी -लाखोरी- सालेभाटा- मोरगाव राज्य महामार्गाचे रुंदीकरणाचे काम ठप्प पडल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. तुमसर- तिरोडा तालुक्यांना जोडणारा सालेभाटा राज्यमहामार्गाचे रुंदीकरणाचे काम शिवालय कंस्ट्रक्शन कंपनीद्वारे सुरु आहे. ...
तालुक्यातील वैनगंगा नदीच्या रोहा घाटावर अवैध साठवून ठेवलेल्या रेतीची वाहतूक करणाऱ्या सात तस्करांना जिल्हा खनीकर्म विभाग व पोलिसांच्या पथकाने रंगेहात अटक केली. त्यांच्या जवळून १२ लाख ३४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
शहरासह जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणूक आणि आयपीएलच्या सट्ट्यावर लाखोंची उलाढाल होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. तुमसर, गोंदिया तथा नागपूर अशी त्याची लिंक असून काही मोठे बुकी तुमसर येथे थेट संपर्कात आहेत. ...
तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यातील ६७९ गावे पाणी टंचाईच्या छायेत असून पाणी टंचाई निवारणार्थ १५५५ उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. १२ कोटी ५८ लाख ८ हजार रुपयांच्या विविध उपाययोजना प्रस्तावित असल्या तरी गाव खेड्यातील नागरिकां ...
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलेल्या साध्वी प्रज्ञासिंहचा येथील पोलीस बॉईज असोसिएसनने तीव्र शब्दात निषेध दर्शविला. यासंबधीचे निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षकांना देण्यात आले. ...