जिल्ह्यात धानपिकाचे पारंपारिक उत्पादन घेतल्याने रासायनिक खताच्या भडीमारामुळे धानपिकाच्या जमनीची ताकद कमी होवून उत्पादनात घट होत आहे. त्यासाठी शेतीचा विसावा मिळाला पाहिजे.हिरवळीच्या खतांचा शेतकऱ्यांनी वापर वाढवणे गरजेचे असल्याचे मत उपविभागीय कृषी अधिक ...
दिघोरी (आमगाव)- शिंगोरी - धारगाव मार्गावरील नाल्यात बंधारा बांधकाम सुरु आहे. या बांधकामात नियमांना तिलांजली देण्यात येत असून ग्रामस्थ व शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सदर बांधकाम होत असल्याचा आरोप आहे. ...
ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी कोसभर पायपीट करावी लागत असताना आता शहरातही अनेक वॉर्डात पिण्याच्या पाण्यासाठी नळावर रांगा लागत आहेत तर काही भागात नळाचे पाणी वाहने धुण्यासाठी, जनावरांनाही धुण्यासाठी पाण्याचा वापर करताना दिसून येत आहे. ...
नगर पंचायत मोहाडीतर्फे शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने वीस कोटी रुपयांचा नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला, मात्र अजूनपर्यंत त्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही, हा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयात धूळखात पडला आहे, ...
लग्नसोहळा थाटामाटात पार पडल्यानंतर मुलीला दिल्या घरी सुखी राहण्याचा आशीर्वाद देऊन निरोप दिला आणि त्यानंतर मांडववाढणीच्या दिवशी वधूपित्याने जगाचा निरोप घेतल्याची हृदयदायक घटना रविवारला विरली बु. येथे घडली. ...
तालुक्यात बहुतांश विहिरी, तलाव, बोळ्या यांनी तळ गाठला असून अनेक जलस्त्रोत कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. आदिवासी बहुल ४५ गावांत पाण्याचा ठणठणाट आहे. उन्हाळी धान पीक धोक्यात आले आहे. नदी, नाले कोरड्या पडल्या आहेत. ...
भर उन्हाळ्यात प्रत्येकालाच थंड थंड कुल कुल पाण्याची गरज आहे. परंतु तुमसर रोड रेल्वे स्थानकावर लाखो रुपयांचे तीन थंड वॉटर कुलरमधून सध्या हॉट वॉटरचा पाणीपुरवठा सुरू आहे. ...