एप्रिल-मे हिटचा तडाखा बसल्याने वैनगंगा नदीपात्र कोरडे पडले आहे. त्याचा मोठा फटका तुमसर शहराला बसला असून मागील सहा दिवसांपासून शहराचा पाणीपूरवठा ठप्प पडला आहे. ...
सार्वजनिक उपक्रमातील सार्वजनिक हे शब्द फक्त नावापुरते आढळते. मनोरंजनाचे उपक्रम सोडल्यास इतर सार्वजनिक उपक्रमात आयोजक व्यतिरिक्त लोकसहभाग नगण्य दिसते. यामुळे समजोपयोगी कार्यक्रमांना खीळ बसली आहे. ...
जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार कमी कालावधीत अधिक उत्पादन देणाऱ्या बारीक वाणांची निवड करुन आपल्या उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन भंडाराचे उपविभागीय कृषि अधिकारी मिलिंद लाड य ...
संघर्षमय जीवन असलेल्या भूपेशच्या अकाली जाण्याने वालोदे कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. शहीद भूपेशची चार वर्षांची छकुलीचा, ‘बाबा परत येणार काय?, हा उद्वीग्न प्रश्न मनाला गहिवरून सोडतो. ...
तालुक्यातील भिलेवाडा येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक जनावरांच्या गोठ्यासह घरांना लागलेल्या आगीत जवळपास ११ लाख रूपयांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे या आगीत गोठ्यातील जनावरे आगीत होरपळून जागीच ठार झाले. ...
मुंबई-हावडा प्रमुख रेल्वेमार्गावर तुमसर रोड जंक्शन रेल्वे स्थानकात फुटवे ब्रीजकरीता भर उन्हाळ्यात रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीन वरील शेड काढण्यात आले. त्यामुळे जागतिक उच्चांक गाठणाऱ्या भीषण उष्णतेत रेल्वे प्रवाशांना रेल्वे गाडीची प्रत ...
मोहाडी तालुक्यातील लेंडेझरी मोठी येथे दोन बोरवेल्स व एक विहीर कोरडी पडली आहे. गट ग्रामपंचायत केसलवाडा कडून बोरवेल्सला फ्लोराईडयुक्त पाणी शुद्धीकरण यंत्र लावलेला आहे. परंतु बोरवेलला पाणी नसल्याने पूर्ण गावात पिण्याच्या पाण्याचा हरताळ आहे. ...
कुत्र्याने पाठलाग केल्याने घाबरलेल्या स्वाराने दुचाकी भरधाव पळविली. मात्र नियंत्रण जावून दुचाकी चिंचोळ्या गल्लीतील एका भिंतीवर आदळली. त्यात डोक्याला मार लागून तरूण ठार झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास येथील शिवाजीनगरात घडली. बेवारस कुत्र् ...
महाराष्ट्रदिनी वीर मरण आलेल्या भंडारा जिल्ह्यातील तीन तरूणतुर्क जवानांना आज हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. वीर जवान अमर रहे, भारत माता की जय या घोषणांसह नागरिकांनी आसमंत दणाणून सोडला. ...