शासकीय सेवेत शेवटचा दिवस फार अवघड असतो. माणूस भावनाविवश होतो. सहकाऱ्यांमधून सुटका होणार ही कल्पनाच सहन होत नाही. तसेच जबाबदारी मुक्त झालो याचा आनंदही होत असतो. प्रदीर्घ शासकीय सेवेत सामान्य नागरिकांची सेवा हाच आपल्या सेवेचा खरा उद्देश आहे. ...
येथील बसस्थानकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा ७१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय नियंत्रक विनोदकुमार भालेराव होते. प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुनील मेंढे, सनफ्लॅग शाळेचे प्राचार्य चौब ...
जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्यात याव्यात, यासाठी गत तीन वर्षांपासून बैठका, चर्चा केल्या जात आहेत. मात्र या मागण्या सोडविण्यास राज्य शासनाने पाठ दाखविली आहे. त्यामुळे कर्मचाºयांत असंतोष पसरला असून १३ जून रोजी जिल्हाधिकारी का ...
पेंढरी पुनर्वसनवासीयांना पिण्याचे पाणी मिळेना या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली असून गुरुवारला वृत्त प्रकाशित होताच शनिवारला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला नसला तरी भुकेल्याला मोह गोड, या म्हणीप्रमाणे पेंढरीवासीयांनी समाधान व्यक्त केले. ...
उन्हाळी धान पिकाकरिता शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्याकरिता शासनाने धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. पंरतु शेतकऱ्यांचे धान खरेदी न करता प्रथम शासनाचे धान खरेदी करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती आहे. ...
देशातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना ठरलेल्या आयुष्यमान भारत योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यातील शेकडो लाभार्थी अजूनही या योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी वेटींगमध्ये आहेत. ...
दिवसेंदिवस वाढत जाणारा भूजलाचा उपसा, नगदी पिके घेण्याचा कल आणि पाणी टंचाईचे संकट या चक्रातून आज बाहेर पडण्याचे आव्हान शासन तसेच जनमानसावर आहे. जल व मृद संधारणाची राज्यात विविध कामे केली जातात. याचा उपयोग मुख्यत्वे पाणी अडविणे व भूगर्भात मुरविण्याकरीत ...
तुमसर रोड रेल्वे स्थानकात 'फुट वे ब्रीज'चे बांधकाम कासवगतीने सुरु आहे. मागील महिनाभरापासून प्लॅटफॉर्म क्रमांक चार व पाच वर उंच मातीचे ढिगारे व लोखंडी साहित्य पडून आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीन वरील छत मागील महिन्याभरापूर्वी काढण्यात आले. भर उन्हा ...
नागपुरातील नागनदीच्या प्रदुषणामुळे गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदुषीत झालेले आहे. हे प्रदुषीत पाणी पवनी तालुक्यातील २५ गावांना, पवनी शहर, भंडारा शहर आदींना नाईलाजाने प्यावे लागत आहे. परिणामी नागनदीच्या प्रदुषणामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...