सर्वांना शुध्द पाणी मिळावे या हेतुने भारत निर्माण योजनेअंतर्गत शहापूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. यात कोरंभी येथे पाण्याचे स्त्रोत तर बेला येथे जलशुध्दीकरण यंत्रणा उभारण्यात आली. मात्र मागील पंधरा दिवसापासुन आचारसंहितेच्या विळ ...
तलावाच्या जिल्ह्यात कधी नव्हे ते यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावागावांतील तलाव तळाला गेले असून जलस्रोत आटले आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने कृती आराखडा मंजूर केला. मात्र या आराखड्यातील उपाययोजना प्रभावहीन दिसत आहेत. ...
महसूल विभागाच्या भरारी पथकाने जप्त करून येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवलेला टिप्पर चालकाने संधी साधून पळवून नेल्याची घटना घडली. यामुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. मोहाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून टिप्पर चालक व मालकाविरुद्ध गुन् ...
भंडारा तालुक्यातील खुर्शीपार येथे मंगळवारी रात्री लागलेल्या आगीत सख्ख्या भावांची दोन घर जळून भस्मसात झाले. या आगीने सिलिंडरचा स्फोट झाल्याने रौद्ररुप धारण केले. घरातील सर्व साहित्य जळाले असून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
तलावांसाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात तलावांमध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. असेच चित्र राहले तर भविष्यात पाण्यासाठी हाहाकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेले तलाव प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शेवटच्या घटका मोजत आहेत. ...
जीवनदायीनी वैनगंगा नदीचा गत २० वर्षांपासून प्रवाह बदलत असून या बदलत्या प्रवाहाचा फटका तुमसर तालुक्यातील रेंगेपार येथील १५५ घरांना बसत आहे. वैनगंगा नदीने नदीतिरावरील अर्धा किमी परिसर गिळंकृत केला असून १५५ कुटुंबांचे पुनर्वसन शासनाने केले आहे. मात्र दो ...
तालुक्यातून वाहणाऱ्या नदी-नाल्यात पाण्याचा एकही थेंब नसून नदीनाल्यांचे पात्र वाळवंटासारखे भासत आहे. परिणामी गावागावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्याची तजवीज करताना तारेवरची कसरत करावी लागते. माणसासोबतच जनावरांचीही पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्याचप्रमाणे या वाढत्या उष्माचा त्रास पशू-पक्ष्यांनाही तितकाच होत आहे. उष्माघाताचा बळी ठरलेले चिमणी, कावळे, कबूतर, घार, कुत्री, मांजर अशा अनेक पशू-पक्ष्यांना सध्या सावलीच्या ...
लाखनी शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवरील नाल्या घाण पाण्याने तुंबलेल्या आहेत. स्थानिक गांधी स्मारक समितीच्या परिसरात दुर्गंधी युक्त घाण पाणी साचले आहे. परिणामी जाणाऱ्या येणाºया लोकांना व परिसरातील व्यावसायीकांना त्रास सहन करावा ...
येथील इंडियन मेडिकल असोसिएशनचे आधारस्तंभ, विविध सामाजिक चळवळीचे प्रणेते आणि भंडाराभूषण डॉ. एल.डी. उपाख्य लोकनाथ गिऱ्हेपुंजे यांचे वृद्धापकाळाने रविवारी सायंकाळी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. ...