शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

अवकाळीच्या नुकसानीची केवळ साडेसात कोटी मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात यावर्षी अवकाळी पावसाने कहर केला. सुरुवातीला पावसाने दगा दिला. मात्र ऐन काढणीच्या वेळी दिवाळीत धो-धो अवकाळी पाऊस बरसला. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात या पावसाने नुकसान झाले. त्यात साकोली, लाखनी, लाखांदूर या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाच्या वतीने ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले.

ठळक मुद्देआठ हजार हेक्टर नुकसान : ऑक्टोबरमधील पावसाचा तडाखा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात खरीप हंगामात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सात कोटी ४२ लाख ४५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला असून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित तहसीलकडे तो वळता करण्यात आला आहे. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण खरीप आणि आता रबी हंगामातही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. परंतु आठ हजार ८०६ हेक्टरच्या नुकसानीपोटी अत्यल्प मदत आल्याने शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी दिसत आहे.भंडारा जिल्ह्यात यावर्षी अवकाळी पावसाने कहर केला. सुरुवातीला पावसाने दगा दिला. मात्र ऐन काढणीच्या वेळी दिवाळीत धो-धो अवकाळी पाऊस बरसला. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात या पावसाने नुकसान झाले. त्यात साकोली, लाखनी, लाखांदूर या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाच्या वतीने ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात आठ हजार ८०६ हेक्टर नुकसान झाल्याचे पुढे आले. त्यावरून जिल्हा प्रशासनाने ७ कोटी ६७ लाख रुपयांची नुकसानभरपाई शासनाकडे मागणी केली. शासनाकडून ऱ्यांक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी निधी मंजूर झाला आहे. मात्र त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीबाबत ना सर्वेक्षण झाले ना मदतीची मागणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असतानाही अगदी तुटपंूजी मदत मिळाली.केंद्रबाहेरील धानाच्या नुकसानीचे काय?शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी आणलेला धान अवकाळी पावसात ओला झाला. अनेकांच्या धानाला पोत्यातच अंकुर फुटले. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. परंतु केंद्राबाहेर उघड्यावर असलेल्या धानाच्या नुकसानीबाबत कुणीही बोलायला तयार नाही. विशेष म्हणजे गोदाम हाऊसफुल्ल झाल्याने धान खरेदी ठप्प झाली होती. शेतकऱ्यांचा धान उघड्यावरच पडून होता. आता या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :RainपाऊसMarket Yardमार्केट यार्ड