शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:21 AM

जिल्हा किसान सभेच्या वतीने सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग व धरणे देण्यात आले. आंदोलनानिमित्त आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी सदानंद इलमे होते.

ठळक मुद्देकिसान सभेतर्फे आयोजन : त्रिमूर्ती चौकात धरणे आंदोलन

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा किसान सभेच्या वतीने सोमवारला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नदात्यासाठी एक दिवस अन्नत्याग व धरणे देण्यात आले. आंदोलनानिमित्त आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी सदानंद इलमे होते. याप्रसंगी भाकपचे शिवकुमार गणवीर, हिवराज उके, शांताबाई बावणकर यांनी मार्गदर्शन केले.किसान सभेचे जिल्हासचिव माधवराव बांते यांनी प्रास्ताविक भाषण केले. त्यात त्यांनी १२ मार्चला किसान सभेच्या वतीने मुंबई मंत्रालयावर गेलेल्या मोर्च्याच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली.मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात सुचक समितीच्या वतीने एक दिवस अन्नदात्यासाठी अन्नत्याग आणि धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत देण्यात आले.मागण्यांमध्ये, शेतकºयांचे संपूर्ण कर्ज सरसकट माफ करून सातबारा कोरा करा, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतकºयांच्या उत्पादित मालाला दिडपट भाव द्या, वन व महसूली जमिनीचे पट्टे जबरान जोतदारांना पट्टे देण्यात यावे व तीन पिढ्यांची अट रद्द करावी, शेतकरी, शेतमजूर, निराधार, असंघटीत कामगार यांना वयाच्या ६० वर्षानंतर पाच हजार रूपये मासिक पेंशन देण्याचा कायदा करा, ६० वर्षाच्या वृद्ध व निराधारांना मिळणाºया आर्थिक मदतीत वाढ करा, आदी मागण्यांचा समावेश आहे.यावेळी गोपाल वैद्य, नितीन मोहारे, जयप्रकाश मसरके, वामनराव चांदेवार, केशवराव आगासे, गजानन पाचे, रमेश पंधरे, ग्यानीराम नेवारे, अनिल गाढवे, हेमराज बिरणवार, जगदीश बिरणवार, अशोक दमाहे, बबलु नागपुरे, उमेश लिल्हारे, शिशुपाल अटाळकर, किसन सुर्यवंशी, आदी उपस्थित होते.