शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

पाणीटंचाई निर्माण होऊ देणार नाही

By admin | Updated: April 14, 2016 00:52 IST

उन्हाळ्याच्या दिवसात तालुक्यात २२ हातपंप बंद असणे ही गंभीर बाब आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी

नाना पटोले : धरणाचे पाणी सोडण्याचे निर्देशलाखांदूर : उन्हाळ्याच्या दिवसात तालुक्यात २२ हातपंप बंद असणे ही गंभीर बाब आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पाण्याची पातळी वाढविणे गरजेचे आहे. गोसे धरण व इटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या असून दोन दिवसात पाणी मिळणार असल्याचे खासदार नाना पटोले यांनी सांगितले.तालुक्याला गोसे धरण तसेच इटियाडोह धरणाचे पाणी मिळते. दिवसेंदिवस चौरास भागात पाण्याची पातळी खोलीवर जात आहे. विहिरी कोरड्या, बोअर सुद्धा काम करेनासे झाले. उन्हाळी धान पिकाला पाणी न मिळाल्याने करपू लागले. यातच जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजना, महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठा योजना, कुपनलिका, पाण्याची पातळी खोलवर गेल्याने या सर्व योजना बंद पडल्या. त्यामुळे तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे.तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीपैकी केवळ ५७ ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे हातपंप देखभाल दुरुस्ती करारनामा केला आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ६३ ग्रामपंचायतींनी विविध विकास कामे प्रस्तावित केली असली तरी ५० लक्ष रुपयाचा बृहद आराखडा तयार करण्यात आल्याचे आढावा बैठकीत माहिती देण्यात आली. तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता आज खासदार नाना पटोले यांनी लाखांदूरला भेट दिली असता शेकडो नागरिक व शेतकऱ्यांनी पाणी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा लगेच गोसे धरण व इटियाडोह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून येत्या दोन दिवसात लाखांदूर तालुक्याला पाणी मिळाले पाहिजे म्हणून सूचना केल्या. त्यामुळे दि. १५ एप्रिलपर्यंत पाणी पोहचेल म्हणून अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. लाखांदूर तालुक्याला पाणी मिळाल्यास पाण्याची पातळी नक्कीच वाढेल व पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल. खा.नाना पटोले यांच्या प्रयत्नाने पाणी मिळणार असल्याचे नागरिक व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. (तालुका प्रतिनिधी)