शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

पावसाअभावी जमिनीला भेगा; पऱ्हे करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

खरीप हंगामाच्या प्रारंभी रोहिणी नक्षत्र कोरडा गेल्यानतर मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाला. परंतु आठवड्यापासून प्रचंड शेतकरी तापमानाने शेतकरी हैराण झाले. पेरण्या झालेल्या शेतातील पऱ्हे कडक उन्हामुळे पाण्याविना करपू लागली आहेत. सिंचनाची साधने असलेल्या शेतकऱ्यांच्या रोवणी झालेल्या शेतात भेगा पडल्याने रोवण्या थांबविण्यात आल्या आहेत. दोन चार दिवसात पाऊन न झाल्यास केलेली मेहनत व पैसा वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांत आहे.

पाऊस बेपत्ता : करडी परिसरातील ५,४६४ हेक्टर क्षेत्रातील पीके संकटातलोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : कोरडवाहू करडी परिसरात सुमारे ५,४६४ हेक्टर आर क्षेत्रात धान पिकाच्या पेरण्या पूर्ण झाल्यात. सुमारे १९७ हेक्टर क्षेत्रात धुऱ्यावर तूर पिकाची लागवड करण्यात आली. वैनगंगा नदीकाठावरील सिंचनाची सोय असलेल्या भागात सुमारे ५० हेक्टर क्षेत्रात रोवण्या आटोपल्या. परंतु आठवड्यापासून पाऊस बेपत्ता झाल्याने रोवणीला भेगा पडल्या असून पऱ्हे करपू लागली आहेत.कोरडवाहू असलेल्या करडी परिसरातील २५ गावांवर निसर्गाचा प्रकोप वर्षानुवर्षे सुरू आहे. चौहूबाजुला जंगल असताना भुगर्भात पाण्याचा पुरेसा साठा नाही. तलावांत अतिक्रमणे व उथळपणांमुळे जलसाठा राहत नाही.विहिर खोदली तरी खरीपातही पाणी पुरत नाही. अशा बिकट परिस्थितीतही निसर्गाच्या लहरीपणावर मात करीत शेतकरी आजही चांगल्या उत्पन्नाची आशा धरून आहे.यावर्षी खरीप हंगामाच्या प्रारंभी रोहिणी नक्षत्र कोरडा गेल्यानतर मृग नक्षत्रात दमदार पाऊस झाला. परंतु आठवड्यापासून प्रचंड शेतकरी तापमानाने शेतकरी हैराण झाले. पेरण्या झालेल्या शेतातील पऱ्हे कडक उन्हामुळे पाण्याविना करपू लागली आहेत. सिंचनाची साधने असलेल्या शेतकऱ्यांच्या रोवणी झालेल्या शेतात भेगा पडल्याने रोवण्या थांबविण्यात आल्या आहेत. दोन चार दिवसात पाऊन न झाल्यास केलेली मेहनत व पैसा वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांत आहे.पीक कर्जासाठी धडपडकरडी परिसरात पीक कर्जासाठी बँक व सोसायट्यांच्या चकरा शेतकºयांनी वाढविल्या आहेत. मागील वर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात माघारल्या आहेत. विविध बँकांच्या कर्ज नसल्याच्या दाखल्यांसाठी शेतकऱ्यांना भटकावे लागत आहे. सहकार क्षेत्रातील बँका वगळता राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांच्या नावाने बोटा मोडीत आहेत.गरजेनुसार खताचा पुरवठा करण्याची मागणी२४ ते २६ जून या कालावधीत करडी परिसरातील १० कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये करडी चार, मुंढरी चार तर प्रत्येकी एक पालोरा व मोहगाव कृषी सेवा केंद्रांचा समावेश आहे. कृषी विभागाने यावर वेळीच उपाय योजना करून शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार खतांचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती