शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बालगुन्हेगारी थांबविण्यासाठी संस्काराची गरज

By admin | Published: February 02, 2016 1:03 AM

गुन्हा घडला की पोलीस स्टेशन व कायदा पुढे येतो. त्यापेक्षा गुन्हा घडू नये, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

पवनीत जनजागृती कार्यक्रम : यु.व्ही. जोशी यांचे प्रतिपादनपवनी : गुन्हा घडला की पोलीस स्टेशन व कायदा पुढे येतो. त्यापेक्षा गुन्हा घडू नये, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजात मुलगा, मुलगी असे भेदभाव व्हायला नको. सर्वांना समानतेची वागणूक घ्यावी. तसेच एकही मुल शाळाबाह्य राहू नये त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत. शिक्षण मिळाले नाही तर गुन्हेगारीकडे वाटचाल सुरु होते. म्हणून बालगुन्हेगारी थांबविण्यासाठी संस्काराची गरज आहे, असे प्रतिपादन क स्तर दिवाणी न्यायाधीश यु.व्ही. जोशी यांनी केले.उच्च न्यायालय यांचे आदेशान्वये बाल न्यायालय अधिनियमानुसार गठीत बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ यांची कर्तव्ये, भूमिका व जबाबदारी याबाबत जनजागृतीकरिता पोलीस स्टेशनच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना न्यायाधीश जोशी यांनी बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ यांची माहिती उपस्थितांना दिली. याप्रसंगी सहाय्यक दिवाणी न्यायाधीश एस.एम. सय्यद, गटशिक्षणाधिकारी बी.वाय. निमसरकार, पोलीस निरीक्षक मधुकर गीते, अ‍ॅड. एस.एम. भुरे, वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.एल.के. देशमुख, पदविधर शिक्षक रविंद्र रायपुरकर व मुख्याध्यापक अशोक पारधी यांनी बालगुन्हेगारी वाढण्याचे कारण व ते थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी माध्यमिक, पूर्व माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, पोलीस पाटील,शिक्षक व कर्मचा-यांसह पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार अ‍ॅड.एस.एम. भुरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)