शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांपासून लेडेझरी पिण्याच्या पाण्यापासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 11:56 IST

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : तीन किमी अंतराहून महिलांना आणावे लागते पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क करडी / पालोरा : केसलवाडा गट ग्रामपंचायतींतर्गत येत असलेल्या ३० लोकसंख्येचे असलेले लेंडेझरी गावामध्ये ग्रामपंचायतकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिलेली नाही. येथील नागरिकांना पाच महिन्यांपासून पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

लेंडेझरी गाव केसलवाडा गट ग्रामपंचायतीला जोडला असल्यामुळे सरपंच यांनी चार वर्षे लोटूनही आजपर्यंत लेंडेझरी गावाला भेट दिली नाही. अथवा गावातील समस्यांकडे लक्ष दिले नाही. उन्हाळ्यापासून लेंडेझरी येथील नागरिकांना तीन कि.मी. अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. ग्रामपंचायतीला पाण्याच्या व दिवाबत्ती बाबतीत पत्रव्यवहार केला. आजपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्यात आलेली नाही.

दूषित पाणी पिण्याची वेळशुद्ध पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. समस्या गंभीर असताना स्थानिक प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही.

प्रशासन काळजी घेणार?ग्रामपंचायतीमार्फत दीड हजार रुपये पाण्याचे देत असून, पाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. प्रशासन काळजी घेत असल्याचे ग्रामसेवकांचे म्हणणे आहे.

याकडेही लक्ष द्या नागरिकांना पाण्याची सोय व गावातील दिवाबत्तीची सोय करण्यात यावी, अशी मागणी फुलचंद मडावी, विनोद सोनवाने, विश्वास मडावी, कुंडलिक मेश्राम, रणजित उके, मटू नारनवरे, सुनील नेवारे, गंगाबाई वायरे, सुनीता मेश्राम, पर्मिला सोनवणे, शीलाबाई मडावी यांनी केली आहे.

ग्रामपंचायतींतर्गत आहे आरोग्रामपंचायतींतर्गत आरो असून, सहा महिन्यांपासून बंद पडलेला आहे. बाहेर पाणी वापरण्यासाठी मिळत आहे, परंतु ते पाणी पिण्याचा उपयोगी नाही. उपसरपंच राजेंद्र शेंद्रे यांनी प्रत्येक मासिक सभेत पाण्यासंबंधी विषय मांडत असून, सरपंच व ग्रामसेवकाकडून दुर्लक्ष केले जात आहे. आरो प्लान्ट दुरुस्ती करण्यात आले नाहीत. त्यामुळे दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खासगी बोअरवेचा पाणी उपलब्ध करून दिले"केसलवाडा व लेंडेझरी पं. गट ग्रामपंचायत असल्यामुळे लेंडेझरी गावात ९ कुटुंब राहत असून, पाण्याचा आरो लावण्यात आले आहे. परंतु आरो प्लॅन्ट बिघडले असल्यामुळे एका खासगी बोअरवेचा पाणी उपलब्ध करून देण्यात आले."- पंकज काटेखाये, ग्रामसेवक, केसलवाडा 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater pollutionजल प्रदूषणbhandara-acभंडारा