शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

लाखनीत अतिक्रमण काढण्यात दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:01 IST

सदर रस्ता मध्यभागापासून दोन्ही बाजूकडे ३० फूट रुंदीचे घेण्यात यावे, निवेदन नागरिकांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले आहे. कालांतराने लाखनी शहरात शरणार्थी व्यवसाईकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने लावण्यासाठी काही जागा देण्यात आली. सध्या २० फुटापेक्षाही कमी जागेत रस्ता असून आवागमन करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असतो.

ठळक मुद्देबाजार ओळीतील : दोन्ही बाजूंनी समान अतिक्रमण हटविण्याची गरज

चंदन मोटघरे।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : शहरातील अतिशय वर्दळीच्या असलेल्या बाजार ओळीतील अतिक्रमण नगरपंचायत प्रशासनाने काढणे सुरू केले आहे. मात्र यात दुजाभाव होत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.सदर महामार्ग लाखनी ते सोमलवाडा, रेंगेपार, चिखलाबोडी तुमसर मार्गे मध्यप्रदेश असा असून इंग्रजकालीन रस्ता आहे. या रस्त्याची रुंदी ५८ फुट असल्याची दिल्ली दरबारी केंद्र शासनाच्या जुन्या इंग्रजकालीन दस्तऐवजाप्रमाणे रस्त्याला मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील दिक्षित राईस मिल व पांडव राईस मिल यांची सुद्धा युवाको मालमत्तेअंतर्गत नोंद असल्याची चर्चा जुने महसूल अधिकारी व जेष्ठ जाणकार नागरिकांत आहे.इंग्रजांनी ५८ फूट रुंदी असलेला हा रस्ता व्यापारासाठी मध्यप्रदेशात जाण्या-येण्यासाठी राखीव ठेवले असल्याची माहिती जुन्या जाणकार जेष्ठ व्यक्ती सांगत असल्या तरी नगर पंचायत प्रशासन दुर्लक्ष त्या अतिक्रमणाची कारवाईत पक्षपात केल्या जात असल्याने नगरपंचायत प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात आहे. सदर रस्ता मध्यभागापासून दोन्ही बाजूकडे ३० फूट रुंदीचे घेण्यात यावे, निवेदन नागरिकांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात आले आहे. कालांतराने लाखनी शहरात शरणार्थी व्यवसाईकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने लावण्यासाठी काही जागा देण्यात आली. सध्या २० फुटापेक्षाही कमी जागेत रस्ता असून आवागमन करताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असतो. बाजार लाइनमध्ये अनेक दुकाने असून दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात आपल्या दुकानसमोर शेड टाकून अतिक्रमण केले होते. दुकानात आलेल्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर ठेवली जात असल्यामुळे नेहमीच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होत होती. याचा नागरिकाना कमालीचा त्रास होत होता. मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांच्या नेतृत्वात नगरपंचायत कर्मचाºयासह जेसीबीच्या सहय्याने काढले जात असले तरी या कारवाईत मोठ्या प्रमाणात पक्षपात केला जात असून नगरसेवक व प्रशासनाकडून मजीर्तील लोकांना मुभा दिली जात असल्याचा आरोप आहे.रस्त्याच्या मध्यातून दोन्ही बाजूला सारखे अतिक्रमण काढावे, पार्किंगची व्यवस्था करावी तसेच दुकानांसमोर असलेल्या वाहनांकडून रोखीने दंड वसूल करावा. अशी मागणी नगरीकांकडुन होत आहे. हे अतिक्रमण पुन्हा होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक