शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

बावनथडी नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 5:00 AM

सिहोरा परिसरात पावसाचे प्रमाण अल्प आहे. खरिप हंगामात पाऊ साचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांचे चिंता वाढल्या असता धान पिकांचे रोवनी करिता चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे परिसरात धान पिकांची रोवनी ६५ टक्के झाली आहे. या शिवाय रोवणी सुरुच आहे. रोवणीचे कार्य अंतिम टप्प्यात असल्याने पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता पाटबंधारे विभाग अंतर्गत कालवे आणि नहर बंद करण्याचे सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देसोंड्याटोला सिंचन प्रकल्पात सात पंपगृह सुरु: चांदपूर जलाशयाने तारले

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बावनथडी नदी पात्रात पाण्याचे पातळीत वाढ झाल्याने प्रकल्प स्थळात सात पंपगृहाचे पाण्याचा उपसा जलाशयात सुरु आहे. या शिवाय जलाशयातील पाण्याने शेतकऱ्यांना तारले आहे.सिहोरा परिसरात पावसाचे प्रमाण अल्प आहे. खरिप हंगामात पाऊ साचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांचे चिंता वाढल्या असता धान पिकांचे रोवनी करिता चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे परिसरात धान पिकांची रोवनी ६५ टक्के झाली आहे. या शिवाय रोवणी सुरुच आहे. रोवणीचे कार्य अंतिम टप्प्यात असल्याने पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता पाटबंधारे विभाग अंतर्गत कालवे आणि नहर बंद करण्याचे सुरुवात केली आहे. ज्या शिवारात पाण्याची आवश्यकता आहे. अशाच शिवारात नहर सुरु ठेवण्यात आले आहे. रोवणीकरिता पाणी वितरण करण्यात आल्यानंतर चांदपूर जलाशय रिकामा झाला आहे. यानंतर पाऊस लांबणीवर जात असल्याचे दिसून येत असल्याने शेतकºयांचे चिंता वाढण्यास सुरुवात झाली होती.नदी पात्रातील पाण्याचे पातळीत वाढ झाल्याने सात पंपगृहाचे जलाशयात पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. नदी पात्रात माती व रेतीचे मिश्रीत गाळ असल्याने पाण्याचा प्रवाह करिता विभागाने गाळ उपसा करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. यामुळे पाण्याचा प्रवाह थांबणार नाही. या शिवाय निरंतर पंपगृह सुरु ठेवता येईल.जलाशयाच्या पाण्याने रोवणीजलाशयात नदी पात्रातून पाणी उपसा करण्याकरिता धरणाचे दरवाजे एक मिटर ने बंद करण्यात आली आहे. यामुळे आठ पंपगृहाने आठवडा भर पाण्याचा उपसा करण्यात आला असता नदी पात्रातील पाण्याची पातळीत घट झाली. पात्रात रेतीच रेती दिसून येत असल्याने पंपगृह बंद करण्याची पाळी आली. पावसाने हजेरी लावली ही हजेरी शेतकºयांना समाधानकारक दिसून आली नाही. पाऊ स नसतांना जलाशयाचे पाण्याने रोवणी केली.

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पChandpur Lakeचांदपूर जलाशय