शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्र डागले, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

बिघडले हस्ताक्षर आणि मंदावली लिहिण्याची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 05:00 IST

लाॅकडाॅऊन काळात झालेल्या टाळेबंदीचा परिणाम म्हणून अगदी पहिल्या वर्गापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सर्वच वर्ग ऑनलाईन सुरु झाले. एव्हाना विद्यापिठाच्या परीक्षाही ऑनलाईन सुरु आहेत. आता याचा परिणाम अक्षर साधनेत दिसून येत आहेत. विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय प्रचंड प्रमाणात कमी झाल्याने त्यात बदल जाणवू लागला आहे. एकाने लिहावे तर दुसऱ्याने वाचनेही कठीण आहे, असे घडत आहे.

ठळक मुद्देऑनलाईन शिक्षणाचा फटका : काेराेना संकट काळात हाेते शाळा बंद - शिक्षण सुरु

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काेराेना संकटकाळात शाळा, महाविद्यालय बंद हाेती. याचा फटका आता विद्यार्थ्यांना हस्ताक्षर व लिखाणाच्या माध्यमातून समाेर येवू लागला आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे लिहिण्याची सवय तुटल्यामुळे हस्ताक्षर आणि लिहिण्याची गती मंदावल्याचे दिसून येत आहे.लाॅकडाॅऊन काळात झालेल्या टाळेबंदीचा परिणाम म्हणून अगदी पहिल्या वर्गापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सर्वच वर्ग ऑनलाईन सुरु झाले. एव्हाना विद्यापिठाच्या परीक्षाही ऑनलाईन सुरु आहेत. आता याचा परिणाम अक्षर साधनेत दिसून येत आहेत. विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय प्रचंड प्रमाणात कमी झाल्याने त्यात बदल जाणवू लागला आहे. एकाने लिहावे तर दुसऱ्याने वाचनेही कठीण आहे, असे घडत आहे.

 मराठी विषयाचे तज्ज्ञ म्हणतात...

 ऑनलाईन शिक्षणामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना रेडीमेड मटेरियल उपलब्ध करुन द्यावे लागते. प्रत्यक्ष कृतीवर भर देणाऱ्या व प्रेरित करणाऱ्या घडामाेडींचा आभासी शिक्षणात समावेश करावा लागताे. ऑनलाईन शिक्षणात लिहिण्याची कुठलीही पध्दत नसल्याने त्याचा परिणाम लिखाणावर हाेणे साधारण बाब आहे. त्यामुळे लिखाणाची सवय अविरत राहणे गरजेचे आहे.- ममता राऊत, प्राध्यापिका मराठी विभाग,  जे.एम. पटेल महाविद्यालय, भंडारा

ज्या घारात आई-बाबा दाेघेही कमावते असतात, त्या घरात विद्यार्थ्यांकडे जातीने लक्ष देणारे नसल्यामुळे लिखाण व वाचन याकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून आले आहे. आधीच नविन पिढी इंग्रजी भाषेच्या आक्रमणामुळे मातृभाषेला मुकत आहे.शाळा सुरु झाल्यानंतर ऑनलाईनमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरे लिहिण्याची गती मंदावत असल्याचे दिसून येते. अक्षरे लिहिण्याचा सराव कमी झाल्याने भविष्यात परिणाम जाणवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षेच्या ऐन ताेंडावर हे नविनच संकट उभे ठाकले आहे.

पालकांचे मत...

ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाची साेय झाली असली तरी आदी ज्या परीने परीक्षांची तयारी करवून घेतली जायची त्यात बदल जाणवत आहे.- सत्यवान पेशने, पालक

ऑनलाईन शिक्षणात शिक्षकांचा धाक नसल्याचे दिसून येते. त्यामुळेही विद्यार्थी गण अक्षर साधनेकडे दुर्लक्ष करतात. लिहीने व वाचने ही मुळत: अनन्यसाधारण बाब आहे.- मनाेज दलाल, पालक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षण