शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

बिघडले हस्ताक्षर आणि मंदावली लिहिण्याची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 05:00 IST

लाॅकडाॅऊन काळात झालेल्या टाळेबंदीचा परिणाम म्हणून अगदी पहिल्या वर्गापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सर्वच वर्ग ऑनलाईन सुरु झाले. एव्हाना विद्यापिठाच्या परीक्षाही ऑनलाईन सुरु आहेत. आता याचा परिणाम अक्षर साधनेत दिसून येत आहेत. विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय प्रचंड प्रमाणात कमी झाल्याने त्यात बदल जाणवू लागला आहे. एकाने लिहावे तर दुसऱ्याने वाचनेही कठीण आहे, असे घडत आहे.

ठळक मुद्देऑनलाईन शिक्षणाचा फटका : काेराेना संकट काळात हाेते शाळा बंद - शिक्षण सुरु

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काेराेना संकटकाळात शाळा, महाविद्यालय बंद हाेती. याचा फटका आता विद्यार्थ्यांना हस्ताक्षर व लिखाणाच्या माध्यमातून समाेर येवू लागला आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे लिहिण्याची सवय तुटल्यामुळे हस्ताक्षर आणि लिहिण्याची गती मंदावल्याचे दिसून येत आहे.लाॅकडाॅऊन काळात झालेल्या टाळेबंदीचा परिणाम म्हणून अगदी पहिल्या वर्गापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत सर्वच वर्ग ऑनलाईन सुरु झाले. एव्हाना विद्यापिठाच्या परीक्षाही ऑनलाईन सुरु आहेत. आता याचा परिणाम अक्षर साधनेत दिसून येत आहेत. विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय प्रचंड प्रमाणात कमी झाल्याने त्यात बदल जाणवू लागला आहे. एकाने लिहावे तर दुसऱ्याने वाचनेही कठीण आहे, असे घडत आहे.

 मराठी विषयाचे तज्ज्ञ म्हणतात...

 ऑनलाईन शिक्षणामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना रेडीमेड मटेरियल उपलब्ध करुन द्यावे लागते. प्रत्यक्ष कृतीवर भर देणाऱ्या व प्रेरित करणाऱ्या घडामाेडींचा आभासी शिक्षणात समावेश करावा लागताे. ऑनलाईन शिक्षणात लिहिण्याची कुठलीही पध्दत नसल्याने त्याचा परिणाम लिखाणावर हाेणे साधारण बाब आहे. त्यामुळे लिखाणाची सवय अविरत राहणे गरजेचे आहे.- ममता राऊत, प्राध्यापिका मराठी विभाग,  जे.एम. पटेल महाविद्यालय, भंडारा

ज्या घारात आई-बाबा दाेघेही कमावते असतात, त्या घरात विद्यार्थ्यांकडे जातीने लक्ष देणारे नसल्यामुळे लिखाण व वाचन याकडे दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून आले आहे. आधीच नविन पिढी इंग्रजी भाषेच्या आक्रमणामुळे मातृभाषेला मुकत आहे.शाळा सुरु झाल्यानंतर ऑनलाईनमध्ये विद्यार्थ्यांना अक्षरे लिहिण्याची गती मंदावत असल्याचे दिसून येते. अक्षरे लिहिण्याचा सराव कमी झाल्याने भविष्यात परिणाम जाणवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षेच्या ऐन ताेंडावर हे नविनच संकट उभे ठाकले आहे.

पालकांचे मत...

ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाची साेय झाली असली तरी आदी ज्या परीने परीक्षांची तयारी करवून घेतली जायची त्यात बदल जाणवत आहे.- सत्यवान पेशने, पालक

ऑनलाईन शिक्षणात शिक्षकांचा धाक नसल्याचे दिसून येते. त्यामुळेही विद्यार्थी गण अक्षर साधनेकडे दुर्लक्ष करतात. लिहीने व वाचने ही मुळत: अनन्यसाधारण बाब आहे.- मनाेज दलाल, पालक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षण