शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

मारेकऱ्यांना तत्काळ अटक करा

By admin | Updated: November 1, 2014 00:44 IST

जाधव परिवारावर भ्याड हल्ला करून तिहेरी हत्याकांड घडविले. यातील आरोपींना तत्काळ अटक करून अ‍ॅक्ट्रासीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, ..

साकोली : जाधव परिवारावर भ्याड हल्ला करून तिहेरी हत्याकांड घडविले. यातील आरोपींना तत्काळ अटक करून अ‍ॅक्ट्रासीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले पक्षातर्फे राज्यपाल यांना निवेदनातून करण्यात आली आहे. हे निवेदन तहसील कार्यालयामार्फत पाठविण्यात आले आहे.या निवेदनानुसार, २० आॅक्टोबरला जाधव परिवारावर भ्याड हल्ला करून तिहेरी हत्याकांड काही समाजकंटकांनी घडविले असून या घटनेचा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया आठवले पक्षातर्फे निषेध करण्यात आला. तसेच मृतक जयश्री जाधव, संजय जाधव व सुनील जाधव रा. जयखेडे जि. अहमदनगर यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करून त्यांचेवर अ‍ॅक्ट्रासिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे. अहमदनगर जिल्ह्याला अत्याचार प्रवण जिल्हा घोषित करण्यात यावा आणि अनुसूचित जातीला पोलीस संरक्षण पुरविण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन घोडीचोर, दिलीप बोरकर, कैलास गेडाम, नितीन ईलमकर, मोहन बोरकर, दुधराम उईके, विजय रामटेके, संतोष पुरामकर व अशोक कोटांगले उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)