शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
2
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
3
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
4
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
5
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
6
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
7
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
8
लग्नानंतर घरी कोणालंच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
9
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
10
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी
11
Mumbra Train Accident: "मुंबईत नोकरीला जाणे म्हणजे जिवाशी..."; मुंब्रातील घटनेनंतर खासदार वर्षा गायकवाडांचा केंद्रावर ठपका
12
Partho Ghosh: प्रसिद्ध दिग्दर्शक पार्थो घोष यांचं निधन, माधुरी दीक्षितच्या 'या' सिनेमामुळे मिळालेली लोकप्रियता
13
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
14
Sonam Raghuvanshi : सोनमपर्यंत पोहोचवणारे धागेदोरे, पोलिसांनी कसं उलगडलं राजाच्या हत्येचं गूढ?
15
Sonam Raghuvanshi : ५ वर्षांनी लहान असलेला सोनमचा बॉयफ्रेंड राजाच्या हत्येचा मास्टरमाईंड; अशी सुरू झाली लव्हस्टोरी
16
"सोनम ढाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
17
१ लाख रुपयांचे झाले ५५ लाख; अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर, तुमच्याकडे आहे का?
18
"महेश मांजरेकरांनी माझा अख्खा रोलच कापला...", क्रांती रेडकरचा खुलासा; कोणता होता सिनेमा?
19
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
20
नशीब पहिला मुलगाच झाला! प्रेग्नंसीनंतर नातेवाईकाच्या बोलण्याने दुखावलेल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या...

दमदार पावसाने उन्हाळी धानाच्या कडपा पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 05:01 IST

पवनी तालुक्यात प्रत्येक वर्षी उन्हाळी धान पीक घेतल्या जाते. अनेक गावची शेतजमीन काळी, कसदार असून धान पीक घेण्यासाठी उपयुक्त असल्याने दीर्घ काळापासून येथील शेतकरी जमीन कसण्यात मागे नाहीत. तालुक्यातील उन्हाळी धान पिकांच्या क्षेत्राला चौरासपट्टा म्हणून संबोधले जात असून पुरेशी सिंचनाची सोय असल्याने उन्हाळी भात पीक मोठा प्रमाणात घेतल्या जाते.

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी: दमदार पावसाच्या हजेरीने चौरास पट्टातील उन्हाळी धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात काही प्रमाणात मळणी करताना तर काही कापणी होताना शेकडो क्विंटल धानाच्या कडपा पाण्यात सापडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.पवनी तालुक्यात प्रत्येक वर्षी उन्हाळी धान पीक घेतल्या जाते. अनेक गावची शेतजमीन काळी, कसदार असून धान पीक घेण्यासाठी उपयुक्त असल्याने दीर्घ काळापासून येथील शेतकरी जमीन कसण्यात मागे नाहीत. तालुक्यातील उन्हाळी धान पिकांच्या क्षेत्राला चौरासपट्टा म्हणून संबोधले जात असून पुरेशी सिंचनाची सोय असल्याने उन्हाळी भात पीक मोठा प्रमाणात घेतल्या जाते.दरवर्षीच ऐन पीक हाती येत असताना निसर्गाची अवकृपा होऊन शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागतो. झालेल्या उत्पादनामुळे शेतकºयांना पिकासाठी केलेला व्यवहार कसा सोडवायचा, हा चिंतनीय प्रश्न असल्यामुळे समस्यांचा डोंगर कोसळण्याचे चित्र निर्माण होत आहे.आधीच कर्जाच्या खाईत असलेल्या शेतकºयांना शासनाच्या कर्जमाफी योजनेने दिलासा मिळाला असला तरी शेतातून मिळणाºया उत्पन्नाने अपेक्षित रोजनिशी लागणारा कौटुंबिक अत्यावश्यक खर्च सांभाळण्याची स्थिती नसतांना उन्हाळी पिकांचे होणारे नुकसान यात भर पाडणारी आहे. दरम्यान, तालुक्यातील शेतशिवारात झालेल्या दमदार पावसाने धान पिकांची भयानक नुकसान झाले आहे. काहींची पिके शेतात कापणीसाठी उभी आहेत काहींची कापणी होऊन शेतात कडपा ओलेचिंब अवस्थेत पडल्या आहेत. काहींचे धान मळणी करताना पावसात सापडले आहेत. एरवी देशाचा पोषणकर्ता असणाºया शेतकºयांचे हाल निसर्गाच्या झालेल्या अवकृपेमुळे बेहाल होतांना कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, बँका व खासगी कजार्तून मुक्तता आदी प्रश्न आवासून उभे आहेत.तालुक्यातील उन्हाळी पीक क्षेत्राच्या गावाचे भ्रमण केले असता अनेक गावात शेतकरी मळणी केल्यानंतर पाण्यात भिजलेले धान अंगणात वाळवितांना दिसले, तर काहींनी प्रस्तुत प्रतिनिधीला शेतावर नेऊन होत असलेल्या नुकसानीची माहिती दिली. याप्रसंगी संबंधित नुकसानग्रस्त शेतकºयांनी शासनाकडून शेतीचे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून आवश्यक मदत करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर कार्यरंभ करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक