शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सोंड्याटोला सिंचन प्रकल्पाचे पाच पंपगृह सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

बावनथडी नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने मध्यंतरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातून उपसा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा करण्यात आल्याने चांदपूर जलाशयात ३४ फूट पाणीसाठा झाला आहे. त्यानंतर नदीपात्रात पाण्याचा उपसा तीन पंपगृहाच्या माध्यमातून सुरु ठेवण्यात आला होता. परंतु नदीपात्र पूर्णत: कोरडे पडल्याने उपसा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता जलसाठा वाढल्याने उन्हाळी पिकांना पाणी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ गावांना यामुळे पाणी वितरीत केले जाणार आहे.

ठळक मुद्देजलाशय तुडूंब : अवकाळीचा शेतीला फटका, मात्र सिंचन प्रकल्पाच्या साठ्यात वाढ

रंजीत चिंचखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या पिकांसाठी नुकसानीचा ठरत असला तरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पासाठी संजीवनी ठरत आहे. नव्या वर्षात १ जानेवारीपासून पाच पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. सदर जलाशय तुडूंब भरल्याने परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.बावनथडी नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने मध्यंतरी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातून उपसा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा करण्यात आल्याने चांदपूर जलाशयात ३४ फूट पाणीसाठा झाला आहे. त्यानंतर नदीपात्रात पाण्याचा उपसा तीन पंपगृहाच्या माध्यमातून सुरु ठेवण्यात आला होता. परंतु नदीपात्र पूर्णत: कोरडे पडल्याने उपसा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता जलसाठा वाढल्याने उन्हाळी पिकांना पाणी वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ गावांना यामुळे पाणी वितरीत केले जाणार आहे.१ जानेवारीपासून प्रकल्प स्थळातील पाच पंपगृहाने पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला आहे. अवकाळी पावसाने हा जलाशय ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. जलाशय तुडूंब भरत असताना प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. या परिसरात पर्यटकांना वाहन प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होत असले तरी जलपातळीत वाढ झाल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. मात्र या पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. शेतकरी पाण्यासाठी प्रतीक्षा करताना दिसत आहे.जलसाठ्याचे नियोजन गरजेचेउन्हाळ्यात पाणीटंचाईचे चित्र राहत असल्याने जलाशयातील पाण्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. असे असले तरी अवकाळी पावसाने प्रकल्पाला नवसंजीवनी दिली आहे. बावनथडी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गत दोन महिने नदीपात्रात पाणी होते, परंतु विजेचे ब्रेकडाऊन असल्याने पंपगृह सुरु करण्यात आले नव्हते. १ जानेवारीपासून प्रकल्पस्थळात पाच पंपगृहाने पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला आहे. ३६ फुट पाणी साठवण करण्याची क्षमता असणाºया चांदपूर जलाशयात पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे जलाशय ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर असण्याची माहिती मिळाली आहे. प्रशासनानेही अलर्ट जारी केला आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात