शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

तलाव आटल्याने मासे मृत्युमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:35 IST

वाढत्या तापमानामुळे तलाव कोरडा पडल्याने त्यातील माशांचा तडफडून मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील गराडा येथे घडली. यात मत्स्यपालन संस्थेचे सुमारे चार लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यातील गराडा (केसलवाडा) येथील ज्योती मत्स्यपालन सहकारी संस्थेने जिल्हा परिषदेचा तलाव मत्स्य उत्पादनासाठी लीजवर घेतला आहे.

ठळक मुद्देगराडा येथील घटना : चार लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : वाढत्या तापमानामुळे तलाव कोरडा पडल्याने त्यातील माशांचा तडफडून मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील गराडा येथे घडली. यात मत्स्यपालन संस्थेचे सुमारे चार लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.तालुक्यातील गराडा (केसलवाडा) येथील ज्योती मत्स्यपालन सहकारी संस्थेने जिल्हा परिषदेचा तलाव मत्स्य उत्पादनासाठी लीजवर घेतला आहे. स्थानिक पंचायत समितीद्वारे २०१९ पर्यंतचा करारनामा करण्यात आला आहे. यात या संस्थेने मत्स्यबीज सोडले होते. माशांचा आकारही मोठा झाला होता. मात्र तापत्या उन्हामुळे हा तलाव कोरडा पडला. त्यामुळे या तलावातील शेकडो माशांचा तडफडून मृत्यु झाला. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मत्स्यपालन संस्थेने एका निवेदनातून दिली आहे. त्यात चार लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. तसेच एक निवेदन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनाही देण्यात आल्या आहेत.गराडा येथील हा तलाव जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असून ४७.५० हेक्टर क्षेत्रात पसरलेला आहे. तलावाशेजारी अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. शासनाद्वारे तलावाचे अद्यापही खोलीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईfishermanमच्छीमार