शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

शेतकऱ्यांनी जपानी शेती

By admin | Updated: July 21, 2015 00:43 IST

निसर्गाची अवकृपा, शेतीचे वाढते खर्च व कमी प्रमाणात मिळणारा नफा यावर उपाययोजना काळाची गरज ठरली आहे.

पद्धतीचा उपयोग करावाआधुनिक शेती : पठाण यांचे आवाहनसाकोली : निसर्गाची अवकृपा, शेतीचे वाढते खर्च व कमी प्रमाणात मिळणारा नफा यावर उपाययोजना काळाची गरज ठरली आहे. पारंपारिक शेतीला बगल देत शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी, शेतकऱ्यांनी रोवणी करताना जपानी पद्धतीचा अवलंब करावा. यामुळे धानाला रोग कमी प्रमाणात लागत असून मजुरीही कमी लागते व उत्पन्न जास्त मिळते.असे आवाहन कृषीसहाय्यक एम.पी. पठाण यांनी धर्मापुरी येथे यादोराव कापगते यांच्या शेतात जापानी पद्धतीचा रोवणा सुरु असताना शेतकरी व उपस्थित मजुरांना केले.साकोली तालुक्यातील धर्मापुरी, कुंभली, जमनापूर, साकोली, पाथरी येथील शेतकऱ्यांनी जपानी पद्धतीचा अवलंब करून रोवणी केली आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीनेच शेती करावी असे आवाहनही पठाण यांनी यावेळी केले. (तालुका प्रतिनिधी)