शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे सात एकरातील धान मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 05:00 IST

या अवकाळी पावसाने कोरोना संकटाशी आधीच झगडत असलेले शेतकरी संकटात सापडले आहेत.  काही शेतकरी असेही म्हणतात की लागवडीसाठी  केलेली किंमत वसूल करणेदेखील अवघड आहे.  अवेळी पावसामुळे तयार झालेल्या धान्याच्या पोत्या घरांच्या अंगणात ठेवल्या गेल्या, त्या ओल्या झाल्या. जोरदार वाऱ्यामुळे शेतातील धानाच्या लोंब्या जमीनवर कोसळले आहे.

ठळक मुद्देबळीराजाला सतावतेय खरीपाची चिंता

लाेकमत न्यूज नेटवर्कखराशी :     वादळ वा वाऱ्यासह वादळ व गारपिटीने उन्हाळ्यातील रब्बी धान पिकावर संकट ओढवल्याने पालांदूर परीसरातील भागात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याची चिंता वाढविली आहे.  खुनारी  गावात मोठ्या प्रमाणात रब्बी धान पिकाचे पीक घेतले जाते. पण वादळ व गारपिटीमुळे भास्कर तुळशीराम बाबनकुळे (रा. खुनारी)  यांच्या सात एकरांतील धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या अवकाळी पावसाने कोरोना संकटाशी आधीच झगडत असलेले शेतकरी संकटात सापडले आहेत.  काही शेतकरी असेही म्हणतात की लागवडीसाठी  केलेली किंमत वसूल करणेदेखील अवघड आहे.  अवेळी पावसामुळे तयार झालेल्या धान्याच्या पोत्या घरांच्या अंगणात ठेवल्या गेल्या, त्या ओल्या झाल्या. जोरदार वाऱ्यामुळे शेतातील धानाच्या लोंब्या जमीनवर कोसळले आहे. उन्हाळी रब्बी भात पिकाचे पीक बहुतेक शेतकरी महागड्या मजुरीमुळे कापणी करणाऱ्या मजुरांकडून कापणी करतात, परंतु धान जमिनीवर पडत असल्याने  कापणी करणे अवघड  आहे.  कापणी करणाऱ्यांनी काढणी केल्यामुळे शेतकरी कमी खर्च करतात, परंतु पावसामुळे शेतात ओले झाली आहेत, त्यामुळे हे मशीन शेतात जाऊ शकत नाही, यामुळे शेतकऱ्यांना  जास्त खर्च करावा लागणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने पंचनामा करुन नुकसानीची भरपाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

पालांदूर व लगतच्या गावात उन्हाळी रब्बी भात पिकाची लागवड केली जाते.  वादळी वाऱ्यासह पावसाने व गारपिटीने शेतकर्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.  गेल्या एक वर्षापासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडला आहे, कोरोनामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे, उन्हाळ्यातील रब्बी धान पीक त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. परंतु अवकाळी पावसाने त्यांची चिंता वाढविली आहे, म्हणूनच सरकार लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या धान पिकांचा पंचनामा करून मदत करावी.  -भास्कर बावनकुळे, शेतकरी, खुनारी

 

टॅग्स :Rainपाऊस