शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

राष्ट्रसंतांच्या शिकवणीतूनच देशाचा विकास शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 9:22 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मानवतावादी साहित्याची रचना केली. श्रध्दा व सुविचाराने माणुस घडतो, संघटन होते. त्यामुळेच गावाला, राज्याला, देशाला समृध्दीकडे घेवून जाता येते. राष्ट्रसंताच्या शिकवणीवर श्रध्दा असेल तरच देशाचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन आमदार रामचंद्र अवसरे यांनी केले.

ठळक मुद्देरामचंद्र अवसरे : पवनी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मानवतावादी साहित्याची रचना केली. श्रध्दा व सुविचाराने माणुस घडतो, संघटन होते. त्यामुळेच गावाला, राज्याला, देशाला समृध्दीकडे घेवून जाता येते. राष्ट्रसंताच्या शिकवणीवर श्रध्दा असेल तरच देशाचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन आमदार रामचंद्र अवसरे यांनी केले.पवनी येथील संभाजी चुटे रंग मंदिरात आयोजित चवथ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी साहित्य संमेलनासाठी आमदार निधीतून दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली. यावेळी संमेलनाध्यक्ष दा. श्रा. पाटील, आमदार चरण वाघमारे, भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष पुनम काटेखाये, मार्गदर्शक डॉ. अरविंद देशमुख, ग्रामगीता प्रचारक ज्ञानेश्वर रक्षक, विलास काटेखाये, विकास राऊत, मोहन पंचभाई, विजय ठाकुर, सुबोधदादा, विरमाता, सुधाताई मोहरकर, अंबादास मोहरकर, डॉ. प्रकाश देशकर, केशवराव निर्वाण, अनुराधा बुराडे, सुशिलादीदी, डॉ. मुळे उपस्थित होते.यावेळी आमदार चरण वाघमारे यांनी ग्रामगीतेमुळे आपण व्यसनांपासुन दूर राहिलो. अशी प्रांजळ कबुली दिली. सर्व धर्म समभाव ही शिकवण राष्ट्रसंतानी दिल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनाध्यक्ष दा. श्री. पाटील यांनी राष्ट्रसंताचे साहित्य व विचार यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक वा. चं. रायपूरकर यांनी केले. स्वागत भाषण विलास काटेखाये तर संचालन रतन लांडगे, आभार शशिकांत भोयर यांनी मांडले.ग्रामगीतेचे मोफत वितरणराष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनात भंडाराचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी मोफत वितरणासाठी ग्रामगीता उपलब्ध करुन दिली. लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने तयार केलेल्या राष्ट्रसंताच्या जीवन कार्यावरील दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.