शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 21:19 IST

जिल्ह्यात गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनातून करण्यात आली.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा फटका : शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर १५ हजार रुपये देण्यासाठी राष्ट्रवादीचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनातून करण्यात आली.गत आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने रबी पिकांना मोठा फटका बसला. त्यात तूर, उडीद, मुंग, हरभरा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी स्वीकारले. यावेळी नरेंद्र झंझाड, रामदास शहारे, महेंद्र गडकरी, डॉ. जगदीश निंबार्ते, डॉ. रविंद्र वानखेडे, नितीन तुमाने, सुमित घोगरे, राजपुत, स्वप्नील नशिने, सुनिल शहारे, राजू हाजी सलाम, यशवंत सोनकुसरे, विजय खेडीकर, भगीरथ धोटे, अनिल सुखदेवे, राजू हेडाऊ, हेमंत महाकाळकर, लोकेश नगरे, संजय सतदेवे, उमेश ठाकरे, किरण कुंभरे गणेश बानेवार, किशोर इंगळे, आहुजा डोंगरे, जुगल भोंगाडे, महेश जगनाडे, सोनु कनोजे, प्रशांत सरोजकर, अक्षय झंझाड, पंकज काळे, पंकेश काळे, भानुदास बनकर, महेंद्र बारपात्रे, नितीन खेडीकर, किशोर कळंबे, राहुल वाघमारे, मोनु गोस्वामी, सुनिल मोगरे, हिमांशु मेंढे, अरुण अंबादे, शेषराव लिमजे, सुनिल रामटेके, मोहीत पाठेकर रवी लक्षणे, अबरारभाई आदी उपस्थित होते. आता शासन काय निर्णय घेते आणि शेतकºयांना मदत देते काय? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.