विकासकामे खोळंबण्याला पालकमंत्र्यांची दिरंगाई कारणीभूत

By Admin | Updated: May 27, 2014 00:34 IST2014-05-27T00:34:49+5:302014-05-27T00:34:49+5:30

यावर्षीच्या हंगामात अतवृष्टीने कहर केला. तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांनी नुकसानग्रस्त भागांचा दौरा केला. परंतु भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आले नाही. जो जनतेचे सुख दु:ख जाणत नाही,

The delay in the delay in development works has led to the delay of ministers | विकासकामे खोळंबण्याला पालकमंत्र्यांची दिरंगाई कारणीभूत

विकासकामे खोळंबण्याला पालकमंत्र्यांची दिरंगाई कारणीभूत

भंडारा : यावर्षीच्याहंगामातअतवृष्टीनेकहरकेला. तत्कालीनकेंद्रीयमंत्र्यांनीनुकसानग्रस्तभागांचादौराकेला. परंतुभंडाराजिल्ह्याचेपालकमंत्रीआलेनाही. जोजनतेचेसुखदु:जाणतनाही, पालकत्वाचीजबाबदारीसांभाळतायेतनाही, अशांनापालकमंत्रीपददेतातरीकशाला, असाघणाघातीआरोपआमदारनरेंद्रभोंडेकरयांनीआयोजितपत्रपरिषदेतकेला. पत्रपरिषदेलाहेमंतबांडेबुचे, सुनीलकुरंजेकर, अनिलगायधनेउपस्थितहोते.

यावेळीतेम्हणाले, २८नोव्हेंबर00 मध्येभंडाराजिल्ह्याचेपालकमंत्रीझालेतेव्हापासूनकेवळ१७भेटीत्यांनीदिल्याआहे. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, महाराष्ट्रदिनाच्याध्वजारोहणसमारंभालातेआलेनाहीत. याशिवायमुख्यमंत्रीकिंवात्यांच्यापक्षाच्याअध्यक्षाजिल्ह्यातआलेतरीहीतेपालकमंत्रीयानात्यानेयेतनाहीत, तरीसुद्धात्यांच्यापक्षाततेपदावरकायमआहेत. तीत्यांच्यापक्षांतर्गतबाबअसलीतरीसामान्यांचेप्रश्नजिल्हानियोजनसमितीच्याबैठकीतूनमार्गीलागतात.

यासमितीचेपालकमंत्रीअध्यक्षअसतात. त्यांच्यायेण्यामुळेनियोजनसमितीचीसभाहोतनाही. परिणामीकामेरेंगाळतात, असाआरोपहीत्यांनीकेला.

१३.९६कोटीथकीत

पालकमंत्रीरणजितकांबळेयांच्याकडेपाचविभागाचीजबाबदारीआहे. अन्ननागरीपुरवठाविभागाचेतेराज्यमंत्रीआहेत. असेअसतानाजिल्ह्यातधानखरेदीकेंद्रबंदआहेत. याबाबतपणनविभागालाविचारलेतरतेअन्नपुरवठाविभागाकडेबोटदाखवितात.

अन्नपुरवठाविभागालाविचारलेतरतेशासनाकडेबोटदाखवितात. जिल्ह्यातसरकारचेप्रतिनिधीचअसतानासामान्यजनतेनेकुणाकडेपाहायचेअसासवालहीत्यांनीकेला. मे0१४रोजीरोजीनवीनशासननिर्णयातधानखरेदीकेंद्रबंदकरण्यातयावे, असेम्हटलेआहे.

मुळातअधिकार्‍यांनीधानखरेदीकेंद्रसुरुकेलेनाहीतरतबंदकरण्याचाप्रश्नचउद्भवतनाही. शासनाचेबोनसशेतकर्‍यांऐवजीव्यापार्‍यांनामिळतआहे. सन0१३-१४मध्येश्रेणीसाधारणधान,७७,९७0 क्विंटलखरेदीकरण्यातआला. त्याचीकिंमत0 कोटी0 ला९९,८२८ईतकीहोते. त्यातील१३कोटी९६लाखरुपयांचीशेतकर्‍यांचीरक्कमथकीतआहे.

चारवर्षातएकदाहीबैठकनाही

भंडाराजिल्ह्यातगोसेखुर्दराष्ट्रीयप्रकल्पआहे. बावनथडीप्रकल्पाचेपाणीशेतकर्‍यांनामिळालेनाही. तरीसुद्धापालकमंत्र्यांनीचारवर्षातएकदाहीयाप्रकल्पाचीमाहितीजाणूनघेण्यासाठीबैठकघेतलीनाही.

१४तासांचेभारनियमन

जिल्ह्यात८३फिडरआहेत. दररोजमोठय़ाप्रमाणातफिडरनिहायभारनियमनसुरूआहे. कुठेतीनतासतरकुठे१२तासांचेभारनियमनसुरुआहे. कृषीपंपाचेचारते१४तासांचेभारनियमनसुरूआहे. (जिल्हाप्रतिनिधी)

Web Title: The delay in the delay in development works has led to the delay of ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.