शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

भंडारा-पवनी मार्गावर जीवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 22:09 IST

निलज ते कारधा टोल नाका एकूण ४३ किलोमीटरच्या रस्ता बांधकामाला हळुवारपणे सुरुवात झाली असली तरी या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. बऱ्याच ठिकाणचे रस्ते चाळणी झाले आहेत. यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. निलज फाटा ते कारधा टोल नाका हा रस्ता नव्या स्वरूपाचा तयार होणार असला तरी वाहनधारक, प्रवासी व वाहनचालकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देअपघातात वाढ : खड्डे दुरुस्तीनंतरच महामार्ग बांधकामाला सुरुवात करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : निलज ते कारधा टोल नाका एकूण ४३ किलोमीटरच्या रस्ता बांधकामाला हळुवारपणे सुरुवात झाली असली तरी या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. बऱ्याच ठिकाणचे रस्ते चाळणी झाले आहेत. यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. निलज फाटा ते कारधा टोल नाका हा रस्ता नव्या स्वरूपाचा तयार होणार असला तरी वाहनधारक, प्रवासी व वाहनचालकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सिंदपुरी, रुयाळ, पालोरा, कोंढा, अड्याळ, पहेला, दवडीपारी, आंबाडी अशा गावातील महामार्गावर बºयाच ठिकाणी खड्डे तर काही अंतर संपूर्ण खडतर आहे. याआधी या खड्ड्यांमध्ये मुरुम घालुन खड्डे सपाट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु त्यामुळे वाहनचालकांना धुळीचा त्रासही झाला होता. त्यानंतर पहेला येथे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता.कारधा टोल नाका ते अड्याळ आणि त्यापुढे नवीन रस्ता बनणार आहे. परंतु याच महामार्गावरील मोठमोठे खड्डे जर सपाट झाले तर तेवढाच आधार वाहनचालकांना व प्रवाशांना होऊ शकतो. ज्या ठिकाणी अधिकाधिक खड्डे आहेत ते भरल्या गेले नाही आणि जेव्हा मुरुमाने खड्डे भरल्या गेले होते, तेव्हा तेही जास्त काळ दिवस टिकाव धरु शकले नाही. परिणामत: वाहनचालक आणि धारक तसेच प्रवासी या मार्गाने जाताना मात्र मनात धास्ती करुन जाताना दिसतात.सध्या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली असली तरी यामुळे थोडा कमी अधिक प्रमाणात त्रास सहन करावा लागू शकतो. परंतु कमीत कमी प्रमाणात त्रास होणार याचीही काळजी संबंधित विभाग तसेच अधिकाºयांची नाही का, असा प्रश्न आहे. दर महिन्याला या महामार्गावर एक ना एक अपघात होताना दिसतो. यात अनेकांचे प्राणही गेले आहेत. वेळोवेळी धूळ होणार नाही, प्रवाशांना तसेच वाहनचालकांनाही याचा त्रास होणार नाही याची काळजी संबंधित विभागाने घ्यावी, अशी मागणी सध्या जोमात सुरु आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.