शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

कालवा फुटल्याने चितापूर रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:53 IST

उपसा सिंचन योजनेचा कालवा फुटून माती डांबरी रस्त्यावर आल्याने चितापूर रस्ता रहदारीसाठी बंद झाला आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देनागरिक त्रस्त : रस्त्यावर चिखल

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव (दिघोरी) : उपसा सिंचन योजनेचा कालवा फुटून माती डांबरी रस्त्यावर आल्याने चितापूर रस्ता रहदारीसाठी बंद झाला आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.भंडारा तालुक्यातील करचखेडा येथे उपसा सिंचन योजना आहे. संततधार पावसाने आमगाव जवळील चितापूर मार्गावरील कालवा फुटला. या कालव्यातील माती चितापूर डांबरी रस्त्यावर पसरली. त्यामुळे या रस्त्यावरून जाणे येणे करणे कठीण झाले आहे. रस्त्यावरील माती हटविण्याची मागणी वारंवार करूनही लक्ष दिले नाही. त्यामुळे आता पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावरील रहदारी ठप्प झाली आहे. या कालव्याचे काम नव्यानेच झाले आहे. परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि संततधार पावसामुळे वामन सार्वे यांच्या शेताजवळ हा कालवा फुटला. गत काही दिवसांपासून या कालव्यातील माती रस्त्यावर येवून तेथे चिखल तयार झाला आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असून अपघातही घडतात. आतातर या रस्त्यावरील वाहतूकच ठप्प झाली आहे.