शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

मतदार यादीची अट रद्द करा

By admin | Updated: May 6, 2017 00:25 IST

विदर्भातील महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्पाच्या भंडारा व नागपूर जिल्ह्यातील बुडीत क्षेत्रातील बाधीतांना १,१९९.६० कोटींचे .....

प्रकल्पग्रस्तांची मागणी : शासनाच्या मोबदल्यापासून ग्रामस्थ वंचितलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विदर्भातील महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय इंदिरासागर प्रकल्पाच्या भंडारा व नागपूर जिल्ह्यातील बुडीत क्षेत्रातील बाधीतांना १,१९९.६० कोटींचे विशेष आर्थिक पॅकेज १८ जून २०१३ च्या शासन निर्णयाने मंजूर करण्यात आले. मात्र, यासाठी प्रकल्पग्रस्तांचे नाव मतदार यादीत असने गरजेचे आहे. यादीत नाव नसल्यास प्रकल्पग्रस्त मोबदल्यापासून वंचित राहणार असल्याने ही अट रद्द करावी, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.या पॅकेजचे वाटप करण्यासाठी निवाडा हा मुख्य घटक. कुटूंब प्रमुखांना नोकरी ऐवजी एकर कमी मोबदला दोन लाख नव्वद हजार रूपये देण्यात आला. काही प्रकरणात राहत्या घराची विभागणी झाली नसल्याने एकापेक्षा अधिक कुटुंबाची गणना एक कुटूंब म्हणून करण्यात आले. परंतु त्याची गणना एक कुटूंब म्हणून करण्यात आली आहे. अशा कुटूंबाना वाढीव कुटूंब म्हणून वाढीव मोबदला देण्याचे शासनाच्या विचाराधिन होता. त्यामुळे वाढीव कुटूंबाना नोकरी ऐवजी एकमुस्त रक्कम देण्यासाठी ८ आॅगस्ट २०१५ ला आदेश निर्गमीत केले. परंतू आदेशात १९९७ च्या मतदार यादीत वाढीव कुटूंबाचे नाव असावे तसेच वाढीव कुटूंबाचे वास्तव्य गावात असल्याचा पुरावा सादर करावा अशा प्रकार अनेक जाचक अटी असल्याने प्रकल्पग्रस्त कुटूंब प्रमुखांना नोकरी ऐवजी एकमुस्त रकमेपासून वंचित राहावे लागले. परंतु शासनाच्या कोणत्याही आदेशात १९९७ च्या मतदार यादीत नाव कुटंूब प्रमुखासह इतराचे असावे असा उल्लेख नाही आहे. मग भंडारा जिल्हा पुनर्वसन अधिकारी व जिल्हधिकारी भंडारा यांनी १९९७ च्या मतदार यादीत कुटूंब प्रमुखाचे नाव असावे असी जाचक अट का घातली हा एक संसोधनाचा विषय आहे. काही कुटूंब परिवारासह पोटाची खळगी भरण्यासाठी तसेच कामाच्या शोधात इतरत्र गेलेत परंतु त्यांचे मुळ कुटूंब त्याच गावात वास्तव्य करीत होते. वाढीव कुटुंबांना एकमुस्त रकमेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव व सादर करतेवेळी १९९७ च्या मतदार यादीत नाव नसल्यामुळे त्यांचे प्रस्ताव रद्द करण्यात आले. १९९७ च्या मतदार यादीत नाव असावे ही अट वगळता कुटूंबप्रमुख गावात असल्याचा पुरावा सादर करू शकतात. जिल्हाधिकारी भंडारा यांनी १९९७ च्या मतदार यादीत नाव असावे ही जाचक अट रद्द करावी अशी मागणी प्रकल्पग्रस्त कुटुंबांनी केली आहे.