शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

यशवंत पंचायत राजमध्ये भंडारा पंचायत समिती राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 11:22 IST

यशवंत पंचायत राज अभियानात भंडारा पंचायत समितीने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला असून ३१ लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर झाला आहे.

ठळक मुद्दे३१ लाखांचा पुरस्कार राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यशवंत पंचायत राज अभियानात भंडारा पंचायत समितीने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला असून ३१ लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर झाला आहे. मुंबई येथे होणाऱ्या समारंभात राज्यपाल, मुख्यमंत्री व ग्राम विकास मंत्र्यांच्या हस्ते पंचायत समितीचा गौरव केला जाणार आहे.ग्राम विकास मंत्रालयातर्फे दरवर्षी लोकाभिमुख व आगळेवेगळे उपक्रम राबविणाºया संस्थांना पुरस्कृत केले जाते. यंदा भंडारा पंचायत समितीने अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. विशेष म्हणजे गत मे महिन्यात केंद्र शासनाचा दिनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तिकरण राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार भंडारा पंचायत समितीने पटकाविला होता. एकाच वर्षात केंद्र व राज्य शासनाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त करुन भंडारा पंचायत समितीने इतिहास निर्माण केला आहे. मुंबई येथे होणाºया सोहळ्यात ३१ लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार केला जाणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप यांनी कौतुक केले आहे. या पुरस्कारासाठी पंचायत समितीचे सभापती पवन कोराम, उपसभापती वर्षा साकुरे, गटविकास अधिकारी नूतन सावंत यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Governmentसरकार