शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार सर्वसामान्यांच्या हिताचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 6:00 AM

कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय पेट्रोलपंप येथील आंबेडकर अभ्यास केंद्रद्वारे डॉ. आंबेडकराचे तत्वज्ञान आणि वर्तमान काळ विषयावरील व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंशी प्रमुख वक्ते प्रा. संजय चव्हाण, केंद्र समन्वयक डॉ. जगजीवन कोटांगले उपस्थित होते. संजय चव्हाण म्हणाले की, डॉ. आंबेडकरांच्या संविधानिक महान मुल्यांच्या तत्वावर देशाची प्रगती झाली आहे.

ठळक मुद्देअनमोल शेंडे : कला महाविद्यालयात व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वज्ञानाचा मुळ पाया व सर्वसामान्य तळातील माणसाच्या कल्याणकारी उध्दाराचा पाया होता. स्वातंत्र्य समता व बंधुता ही डॉ. आंबेडकरांच्या विचाराचा मुळ गाभा आहे. समतावादी जाती-धर्माची बंधने झुगारून माणसावर व देशावर प्रेम करणारी संस्कृती विकसीत केल्यास देश विकसीत होईल, असे प्रतिपादन डॉ. अनमोल शेंडे यांनी केले.कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय पेट्रोलपंप येथील आंबेडकर अभ्यास केंद्रद्वारे डॉ. आंबेडकराचे तत्वज्ञान आणि वर्तमान काळ विषयावरील व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंशी प्रमुख वक्ते प्रा. संजय चव्हाण, केंद्र समन्वयक डॉ. जगजीवन कोटांगले उपस्थित होते. संजय चव्हाण म्हणाले की, डॉ. आंबेडकरांच्या संविधानिक महान मुल्यांच्या तत्वावर देशाची प्रगती झाली आहे. त्यांना व्यक्ती म्हणून पुजण्यापेक्षा त्यांची तत्वे आपण आचरणात आणणे गरजेचे आहे.प्राचार्य डॉ. अजयकुमार मोहबंशी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तात्विक लढा विषमतेचे समुळ उच्चाटन करण्यासाठी होता. स्त्री-पुरूष समानेशिवाय देश बळकट होणार नाही. यावर त्यांचा ठाम विश्वास होता. प्रास्ताविक डॉ. जगजिवन कोटांगले यांनी संचालन डॉ. रत्नपाल डोहणे यांनी, तर आभार डॉ. नलिनी बोरकर यांनी मानले. यशस्वितेसाठी डॉ. आर.टी. पटले, डॉ. आर.आर. चौधरी, एम.एस. नाकडे, प्रवीण देऊळकर, विजय गणीवर, पोर्णिमा रहांगडाले, शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर