शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गांधीनंतर आंबेडकर व लोहिया देशाचे महान सुपुत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:01 IST

राष्ट्रप्रेम, सर्व घटकांविषयी सहानुभूती, मानवी मुल्याची प्रतिष्ठापना आणि अविरत कार्यशिलता यांचा विचार करता प्रतीभा आणि मौलिकतेचे धनी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोहिया भारताचे महान सुपूत्र होय, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्रोफेसर डॉ. आनंदकुमार यांनी येथे केले.

ठळक मुद्देआनंदकुमार : भारत-तिबेट मैत्री संघातर्फे व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. राममनोहर लोहिया यांचे नवभारताच्या उभारणीत महत्वपूर्ण योगदान होते. परंतु त्यांचे विचार व महत्व समजू शकले नाही. त्यांची नेहमीच उपेक्षा केल्या गेली. राष्ट्रप्रेम, सर्व घटकांविषयी सहानुभूती, मानवी मुल्याची प्रतिष्ठापना आणि अविरत कार्यशिलता यांचा विचार करता प्रतीभा आणि मौलिकतेचे धनी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोहिया भारताचे महान सुपूत्र होय, असे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्रोफेसर डॉ. आनंदकुमार यांनी येथे केले.भारत-तिबेट मैत्रीसंघ व सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. राममनोहर लोहिया : एक दृष्टिक्षेप’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी होते.यावेळी अमृत बन्सोड, कवी प्रमोदकुमार अणेराव, सचिन रामटेके उपस्थित होते. प्रो. डॉ. आनंदकुमार म्हणाले, सामाजिक व्यवस्था परिवर्तनाबाबत डॉ. आंबेडकर व लोहिया यांच्या मुलभूत विचारसरणीत खास फरक नाही. फक्त काळ आणि प्रासंगिकता इतकेच अंतर आहे. आज त्यांच्या अनुयायांनी याचा विचार करून या दोन्ही महापुरूषांच्या विचारांची समन्वयीत ज्योत पुढे नेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.भारताने चीन ऐवजी तिबेटला मान्यता द्यावी, अशी डॉ. आंबेडकर व डॉ. लोहिया यांनी भारत सरकारला सूचना केली होती. हे दोघेही तिबेटचे खंदे समर्थक होते, असे त्यांनी सांगितले.संचालन भारत-तिबेट मैत्री संघाचे जिल्हा सचिव प्रा. मोरेश्वर गेडाम यांनी तर प्रास्ताविक अमृत बन्सोड यांनी व आभार गुलशन गजभिये यांनी मानले. यावेळी अ‍ॅड. जयंत आठवले, महादेव मेश्राम, डी.एफ. कोचे, अ‍ॅड. डी.के. वानखेडे, आहुजा डोंगरे, एम.डब्ल्यु. दहिवले, आदिनाथ नागदेवे, अर्जुन गोडबोले आदी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक