शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
3
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
4
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
5
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
6
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
8
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
9
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
10
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
11
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
12
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
13
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
14
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
15
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
16
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
17
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
18
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
19
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
20
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!

निवडणुकीनंतर ग्रामीण परिसर ठरले सत्तेचे केंद्र

By admin | Updated: December 6, 2014 22:40 IST

आतापर्यंतच्या कार्यकाळात कधी नव्हे इतका मतदारांनी शहरवासियांचा दारुन पराभव केला आहे. यावर्षात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांनी ग्रामीण क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना

भंडारा : आतापर्यंतच्या कार्यकाळात कधी नव्हे इतका मतदारांनी शहरवासियांचा दारुन पराभव केला आहे. यावर्षात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांनी ग्रामीण क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना संधी दिली आहे. त्यामुळे पुढच्या पाच वर्षासाठी ग्रामिण परिसर भंडारा जिल्ह्याचे सत्ताकेंद्र बनले आहे.एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाना पटोले निवडून आले. ते साकोली तालुक्यातील सुकळी येथील रहिवाशी आहेत. त्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे सत्ता केंद्र सुकळी ठरले आहे. त्यापूर्वी प्रफुल पटेल हे जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या गोंदियाचे रहिवाशी होते. त्यानंतर आॅक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तुमसर विधानसभा क्षेत्रातून चरण वाघमारे हे निवडून आले. तुमसरचे सत्ता केंद्र मोहाडी तालुक्याततुमसर क्षेत्रात येणाऱ्या मोहाडी तालुक्यातील कांद्री या गावाचे ते रहिवाशी आहेत. त्यांच्या विजयामुळे कांद्री हे गाव सत्ताकेंद्र ठरले आहे. निवडणुकीपासून ते तुमसरातही राहत आहेत. त्यापूर्वीचे आमदार अनिल बावनकर, मधुकर कुकडे, सुभाष कारेमोरे, केशवराव पारधी हे तुमसर शहरातील रहिवाशी आहेत.भंडाऱ्याचे सत्ता केंद्र पवनीत भंडारा विधानसभा क्षेत्रातून अ‍ॅड.रामचंद्र अवसरे हे निवडून आले. भंडारा क्षेत्रात येणाऱ्या पवनी या गावाचे ते रहिवाशी आहेत. त्यांच्या विजयामुळे पवनी हे गाव सत्ताकेंद्र बनले आहे. त्यापूर्वीचे आमदार नरेंद्र भोंडेकर, नाना पंचबुद्धे, रामभाऊ आस्वले हे भंडारा शहरातील रहिवाशी आहेत. साकोलीची सत्ताकेंद्र ग्रामीण भागातच साकोली विधानसभा क्षेत्रातून बाळा काशीवार हे निवडून आले. साकोली क्षेत्राचे आतापर्यंत सत्ताकेंद्र ग्रामिण भागातच राहिले आहे. तत्कालीन आमदार नाना पटोले हे सुकळी येथील रहिवाशी आहेत. त्यापूर्वीचे आमदार सेवक वाघाये हे लाखनी तालुक्यातील केसलवाडा येथील होते. त्यापूर्वीचे आमदार हेमकृष्ण कापगते हे मात्र साकोलीचे रहिवाशी आहेत. आता त्यांचे भाचे बाळा काशीवार हे सेंदूरवाफा येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या विजयामुळे सेंदूरवाफा हे गाव सत्ताकेंद्र बनले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)