शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

४६ गावे सिंचनाखाली ३१ गावे अद्याप वंचित

By admin | Updated: October 4, 2016 00:32 IST

मागील ३५ वर्षानंतर बावनथडी प्रकल्प अंतर्गत आठ गावांना प्रथमच सिंचनाचा लाभ झाला.

मुख्य कालवा फुटला : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाहणीमोहन भोयर तुमसरमागील ३५ वर्षानंतर बावनथडी प्रकल्प अंतर्गत आठ गावांना प्रथमच सिंचनाचा लाभ झाला. बावनथडी प्रकल्पाचा फूटलेल्या मुख्य उजवा कालव्याची पाहणी करिता सिंचन विभागाचे वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते. सिंचन मंत्र्याच्या दालनात समीक्षा बैठक झाल्यानंतर अधिकऱ्यांनी प्रकल्पस्थळी भेटी दिल्या हे विशेष. सिंचन क्षमता तथा इतर बाबींची चौकशी त्यांनी केली. ७७ गावांपपैकी ४६ गावे सिंचनाखाली आली असून ३१ गावे सिंचनापासून वंचित आहेत.२० दिवसापूर्वी खरीप पिकाकरिता बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले होते. मुख्य कालवा ० ते ८ कि़मी. दरम्यान मुख्य कालव्याला मोठे भगदाड पडले होते. हा प्रकार आलेसुर गावाजवळ घडला होता. प्रकल्प अधिकाऱ्यांनी मशीन्सने हा कालवा दुरूस्त केला. ३० सप्टेंबरपर्यंत १७५३७ हेक्टरपैकी ४६ गावातील ९८२६ हे, शेतीला सिंचनाची सोय झाली. एकूण ७७ गावांना सिंचनाचा लाभ येथे मिळणार आहे. ३५ वर्षानंतर कारली, आसलपानी, शिवनी, पिंपळगाव, धर्मापूरी, खैरी को., इंदूरखा, मोहाडी या गावाला सिंचन करण्यात आले. ४६ गावांना सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. यात तुमसर तालुक्यातील ३७ तर मोहाडी तालुक्यातील १९ गावांचा समावेश आहे. मांडवी, चिखली, कुरमुडा, डोंगरी बु., चांदमारा, गर्रा, आंबागड, हरदोली, टाकला, हिंगना, काटेबाम्हणी, हसारा, सालई विहीरगाव, खापा, मांगली, तामसवाडी, तुडका, देव्हाडी, परसवाडा, मांढळ, खरबी, पांजरा, दावेझरी, रामपूर,नेरला, आंधळगाव, सालई खुर्द, उसर्रा, टांगा, पालडोंगरी, भिकारखेडा, डोंगरगाव, कळमना, कुसारी, एकलारी, रोहणा, रोहा, बेटाळा ही गावे सिंचनाखाली आली आहेत.२८ सप्टेंबरपासून आ. चरण वाघमारे यांच्या सुचनेनुसार बावनथडी प्रकल्पातून बघेडा जलाशयात पाणी सोडणे सुरू आहे. कारली जलाशयात पाणी भरणे तांत्रिकदृष्ट्या अडचणी निर्माण होत आहे. सिंचन विभागाचे कार्यकारी संचालक सुर्वे, आ. चरण वाधमारे, अधिक्षक अभियंता जयंत गवई, कार्यकारी अभियंता अरविंद गेडाम, उपविभागीय अभियंता आय.बी. राठोड, सी.बी. नितनवरे, सहायक अभियंता राजेश हटवार, भांडारकर, कार्यकारी अभियंता एस.एस. चोपडे यांनी पाहणी केली.