शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

अपघातात २ ठार; १५ जखमी

By admin | Updated: February 13, 2016 00:17 IST

साक्षगंध कार्यक्रमासाठी पवनीहून नीलजकडे जाणाऱ्या पिकअपव्हॅनचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.

वाही जलाशयाजवळील घटना : साक्षगंध कार्यक्रमासाठी जाणारे वाहन उलटले पवनी : साक्षगंध कार्यक्रमासाठी पवनीहून नीलजकडे जाणाऱ्या पिकअपव्हॅनचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यात १५ जण गंभीररीत्या जखमी झाले. ही घटना शुक्रवारला दुपारी १२.३० च्या सुमारास वाही जलाशयाजवळ घडली.या अपघातात विवेक बाबुराव राऊत (२०) रा. नेरला व शंकर गणपत लेकूरवाडे (६०) रा. भुटानबोरी यांचा जागीच मृत्यू झाला. भुटानबोरी येथील सचिन लेकुरवाडे यांच्या साक्षगंध कार्यक्रमासाठी लेकुरवाडे कुटूंबिय व त्यांचे नातेवाईक पिकअपव्हॅन (एम.एच. ३४ एम ४२०९) मध्ये बसून पुल्लर जि. नागपूर येथे जात होते. पवनीहून निलजकडे जात असताना वाहनचालक आशिष लेकुरवाडे (२८) याचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने पिकअपव्हॅन उलटली. जखमींमध्ये सचिन लेकुरवाडे (२२), पांडूरंग शेंडे (२९), लोकेश शेंडे (१७), धुरपता शेंडे (४५), गोदरू शेंडे (४५), अंकुश गुरपुडे (४०), वामन ढेंगरे (६०), आशिष लेकुरवाडे (३०), शैलेश घोसीकर (१२), सोपान भोंगे (२४), बंडु लेकुरवाडे, गोविंदा शेंडे, संतोष लेकुरवाडे, बेबी लेकुरवाडे (५०), अरुण लेकूरवाडे (५०) यांचा समावेश आहे. जखमींवर पवनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना नागपूरला हलविण्यात आले. तपास पोलीस निरीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)