शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

१४० शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:45 PM

गावासह तेथील नागरिकांच्या विकासासाठी औद्योगिक वसाहत उभारण्यावर शासनाने भर दिला आहे.

ठळक मुद्देसिंचनाअभावी शेती पडिक : राजेगाव एमआयडीसीत हरितक्रांतीला अडसर

आॅनलाईन लोकमतभंडारा : गावासह तेथील नागरिकांच्या विकासासाठी औद्योगिक वसाहत उभारण्यावर शासनाने भर दिला आहे. मात्र हेच औद्योगिक वसाहत भंडारा तालुक्यातील राजेगाववासीयांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे ठरले आहे. एमआयडीसीमुहे सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने राजेगाव येथील सुमारे २५० एकर शेती बंजर झाली आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या १४० शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.राजेगावजवळून वाहणाऱ्या पाटामुळे येथील शेतकरी शेतीला सिंचन करून उत्पादन घेत होते. १९८२ च्या कालावधीत राज्य शासनाच्या औद्योगिक विकास धोरणानुसार राजेगाव येथे औद्योगिक वसाहतीची निर्मिती करण्यात आली.यानुसार सदर पाण्याचा प्रवाह असलेला पाट हा औद्योगिक वसाहतीतून मार्गक्रमण करणारा असल्याने तो औद्योगिक प्रक्रियेत समाविष्ट झाला. त्यामुळे या पाटाचे पाणी राजेगाव येथील नागरिकांना मिळणे बंद झाले. त्यामुळे ज्या शेतकºयांनी सिंचनाची व्यवस्था केली अशा शेतकºयांना वगळून अन्य शेतकरी सिंचन सुविधेपासून दूर झाले. त्यामुळे त्यांच्या शेती पडिक झाल्या आहेत. परिणामी शेतकरी शेती असूनही हवालदिल झाला आहे.औद्योगिक क्षेत्राची उभारणी करताना शासनाने येथील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे अभिवचन दिले होते. यानुसार शेतकऱ्यांनी औद्योगिक वसाहतीतून जाणाºया पाण्याच्या प्रवाहाला विरोध केला असला तरी प्रशासनापुढे त्यांना नमते घ्यावे लागले. कालांतराने औद्योगिक वसाहतीमुळे शेतकरी पाण्यापासून व रोजगारापासून वंचित झाले. यामुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबियावर आर्थिक संकट ओढावले आहेत. २५० एकरातील ‘हरीतक्रांती’ आता ओसाड झाली आहे.औद्योगिक विकासाच्या नावावर ग्रामस्थांची शेती भकास केली आहे. शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित ठेवता येत नाही. जिल्हा प्रशासनाने याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.- शशिकांत भोयर,जिल्हा महासचिव बसपा भंडारा.