शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

ग्रहस्थिती बदलल्याने आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर नेमका काय आणि कसा फरक पडतो? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 17:36 IST

ग्रहांचे आपल्यावर होणारे परिणाम हे प्रकाशरूपाने होत असतात. त्यांचे इष्ट व शुभ परिणाम प्रकाशरूपाने मानवावर होत असतात. 

अनेकदा राशीभविष्य सांगताना ग्रहस्थितीचे वर्णन केले जाते. जसे की शनिचे स्थित्यंतर अमुक राशीत झाल्यामुळे इतर राशींवर प्रभाव पडेल, सूर्याचे स्थान बदलल्याने अमुक राशींचे भाग्य उजळणार आहे, राहू केतूच्या स्थलांतरामुळे अमुक राशींवर अरिष्ट ओढवण्याचे संकेत आहेत, इ. या गोष्टी आपण वाचतो, पण त्या आपल्या आकलनाच्या पलिकडे असतात. आपण वर दिलेली जुजबी माहिती सोडून राशीभविष्याचा मजकूर वाचून विषय संपवतो. परंतु ही ग्रहस्थिती आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर नेमका कसा प्रभाव टाकते, ते थोडक्यात समजून घेऊ.

ग्रहांचे आपल्यावर होणारे परिणाम हे प्रकाशरूपाने होत असतात. जसे सूर्य प्रकाशाचे परिणाम पृथ्वीवर व आपल्यावर होत असतात. वास्तविक ग्रहगोल हे सूर्यापेक्षाही मोठे आहेत, पण ते सूर्यापेक्षा कितीतरी दूर आहेत. त्यामुळे ते आपल्याला लहान दिसतात इतकेच. पण त्यामुळे त्यांचा प्रकाशरूप परिणाम होत नाही, असे नाही. 

शिवाय ज्या नक्षत्रात तो ग्रह असतो त्या नक्षत्राचे तेज तो घेतो. ते तेज अधिक आपले तेज मिळून ते पृथ्वीवर परावर्तित करतात. गुरु व शुक्र हे सर्वात दिसावयास मोठे आहेत. तसेच सात्विक, सौम्य व शुभग्रह आहेत. यामुळे त्यांचे इष्ट व शुभ परिणाम प्रकाशरूपाने मानवावर होत असतात. 

ही क्रिया त्यांच्या अस्ताच्या कालात थांबते. कारण ते सूर्य सन्निध गेलेले असतात. शुभकार्यात त्यांच्या शुभ व सात्विक परिणामांची गरज असते. पण अस्तामुळे ते मिळणार नाहीत. म्हणून त्यांच्या अस्तात शुभ व मंगल कार्य करू नये, असे शास्त्र सांगते. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष