शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 14:53 IST

Vastu Tips: दृष्ट काढणे ही अंधश्रद्धा नसून त्यामागे मानसशास्त्र आहे असे म्हणतात, आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ नये त्यासाठी दिलेले उपाय केले जातात.

दृष्ट काढणे हा श्रद्धेचा भाग आहे, त्यासाठी फुलांचा, पाण्याचा किंवा मीठ-मोहरीचा वापर केला जातो. इथे आपण वास्तुदोष निवारणासाठी मोहरीचा वापर कसा करून घेता येईल, एकार्थी घराची दृष्ट कशी काढता येईल ते पाहू. घराची आर्थिक परिस्थितीही मुख्य दरवाजाशी संबंधित आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची ठेवलेल्या गोष्टी योग्य असतील तर घराची आर्थिक स्थिती सुधारते आणि नसेल तर नकारात्मक गोष्टींचे प्राबल्य वाढते. त्यामुळे प्रवेश द्वाराजवळ मोहरीचा उपयोग कसा करून घेता येईल ते पाहू. 

Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही शक्तींचा प्रभाव असतो. अशा वेळी घरात सकारात्मकता यावी आणि घरातील नकारात्मकता दूर व्हावी म्हणून वास्तू शास्त्राने दिलेले उपाय कसे आणि कधी करायचे ते जाणून घेऊ. जेणेकरून घरातील सदस्यांचे आरोग्य तर चांगले राहीलच, शिवाय आर्थिक स्थिती देखील डगमगणार नाही. 

धनप्राप्तीसाठी घराच्या मुख्य दरवाजावर ठेवा चमचाभर मोहरी:

घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ काळी मोहरी ठेवणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रात रोज संध्याकाळी दाराजवळ चमचाभर काळी मोहरी ठेवावी असे सांगितले आहे. काळी मोहरी बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घराला होणाऱ्या अपायांपासून दूर ठेवते. प्रगतीचे नवे मार्ग खुले करते. 

वास्तविक मोहरीचे दोन प्रकार आहेत. लाल मोहरी सूर्याशी संबंधित मानली जाते, तर  काळी मोहरी शनिशी संबंधित मानली जाते. मग लाल आणि काळ्या मोहरीचा वापर कसा करायचा आणि त्याने कोणते लाभ होतात? तर -

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा वास्तूच्या पूर्व दिशेला खिडकी असल्यास तिथे, चमचाभर लाल मोहरी ठेवल्यास सूर्यदेवाची कृपा होते आणि घरात सकारात्मकता येते. कुंडलीतील रवी दोष दूर होतो आणि यशप्राप्ती होते. 

Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!

तर प्रवेश द्वाराजवळ काळी मोहरी ठेवल्याने शनिदोषापासून आराम मिळतो. घरातील आर्थिक स्थितीच्या आड येणारे दोष दूर होतात. आर्थिक लाभाची शक्यता निर्माण होऊ लागते आणि एखाद्याला कर्ज, गरिबी, अतिरिक्त खर्च, पैशाची हानी इत्यादीपासून मुक्ती मिळते.

( सदर माहिती वास्तू शास्त्रातील प्राथमिक तोडग्यांच्या आधारावर दिलेली आहे. )

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र