शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
3
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
4
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
6
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
7
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
8
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
9
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
10
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
11
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
12
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
13
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
14
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
15
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
16
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
17
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
18
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
19
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
20
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
Daily Top 2Weekly Top 5

Vastu Tips: तुमच्या घरी सायंकाळी 'या' चुका तर घडत नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 17:12 IST

Vastu Tips: सायंकाळी दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ मानली जाते, या काळात कोणत्या चुका टाळाव्यात ते जाणून घ्या!

वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास आयुष्य कमी कष्टदायी होते. वास्तु टिप्समध्ये सांगितल्याप्रमाणे काही कामे सूर्यास्तानंतर करू नयेत. त्यामागे असलेली कारणे जाणून घेतली तर आपणही त्या नियमांचे पालन अवश्य कराल. मात्र जाणून बुजून केलेल्या कामांचा विपरीत परिणाम तुमच्यासह कुटुंबालाही भोगावा लागतो असे वास्तू शास्त्रात म्हटले आहे. 

सनातन धर्मात रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. दररोज सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. अर्थात दोन पळी पाणी सूर्याच्या दिशेने सोडून त्याला नमस्कार करून, कृतज्ञता व्यक्त करावी. हे शास्त्र जसे सकाळी पाळायचे, तसे काही नियम सूर्यास्ताच्या वेळीही पाळायचे असे वास्तू शास्त्र सांगते. 

या गोष्ट करू नका

>> असे मानले जाते की धनाची देवी लक्ष्मी केवळ स्वच्छ ठिकाणीच वास करते. त्यामुळे घराच्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर घर झाडू नये. असे केल्याने देवी लक्ष्मी घरात मुक्काम करत नाही. परिणामी आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच घरात नकारात्मक उर्जा राहते. त्यामुळे संध्याकाळी केर काढू नये. 

>> तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. या रोपाला रोज सकाळी पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. मात्र सायंकाळी तुळशीची पाने तोडू नये. तसेच सूर्यास्तानंतर कोणाशीही पैशाचा व्यवहार करू नये.

>> याशिवाय सायंकाळी घराच्या प्रवेश द्वारावर, ओट्यावर बसू नये. अर्थात लक्ष्मीचा मार्ग अडवू नये. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच रात्री केस कापू नये, नखं देखील संध्याकाळी कापू नये.या नकारात्मक गोष्टी तसेच स्वच्छतेशी निगडित गोष्टी दिवसा कराव्यात असे शास्त्र सांगते. अन्यथा या गोष्टी नकारात्मक रित्या आपल्यावर उलटू शकतात. 

टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र