शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

Vande Mataram: १० नोव्हेंबरला १० मिनिटं देशासाठी; 'वंदे मातरम्' राष्ट्रीय गीताला होणार १५० वर्ष पूर्ण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 13:41 IST

Vande Mataram: बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या 'वंदे मातरम्' राष्ट्रीय गीताला १० नोव्हेंबर रोजी तिथीने १५० वर्ष पूर्ण होत आहेत; त्यात आपण 'असे' देऊया योगदान!

भारत मातेला वंदन करणारे राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' १५० वर्षांपूर्वी कार्तिक शुद्ध नवमीला लिहिले गेले. ही तिथी कुष्माण्डा नवमी या नावेही ओळखली जाते. या तिथीला देवीने जसा कुष्मांडा नावाच्या राक्षसाचा वध केला आणि देवतांना अभय दिले, त्याचप्रमाणे आपली भारत भूमी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाली म्हणून तत्कालीन प्रख्यात कादंबरीकार आणि कवी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे राष्ट्रीय गीत लिहिले. बालपणापासून आपण त्याचे एकच कडवे म्हणत आलो आहोत. मात्र चॅटर्जी यांनी त्याच काव्यात मातृभूमीच्या स्तुतीपर आणखी चार कडवी लिहिली आहेत. त्या शब्दांशी परिचय करून घेऊ आणि १० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता आपल्या कुटुंबासह, सोसायटीतल्या रहिवाशांसह, मित्र-परिवारासह हे सामूहिक गीत गायन करून मातृभूमीला वंदन करूया. कारण, ईश्वरभक्ती, गुरुभक्ती, मातृ-पितृ भक्ति एवढीच महत्त्वाची आहे देशभक्ती!

वंदे मातरम्

वंदे मातरम् सुजलां सुफलां मलयजशीतलाम्सस्य शामलां मातरम्।शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीम्फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीम्सुहासिनीं सुमधुर भाषिणीम्सुखदां वरदां मातरम् ॥१॥वंदे मातरम।

कोटि-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-करालेकोटि-कोटि-भुजैर्धृत-खरकरवाले,अबला केन मा एत बले।बहुबलधारिणीं नमामि तारिणींरिपुदलवारिणीं मातरम् ॥२॥वंदे मातरम।

तुमि विद्या, तुमि धर्म तुमि हृदि, तुमि मर्म त्वं हि प्राणा: शरीरे बाहुते तुमि मा शक्ति,हृदये तुमि मा भक्ति,तोमारई प्रतिमा गडि मन्दिरे-मन्दिरे मातरम् ॥३॥वंदे मातरम।

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणीकमला कमलदलविहारिणी वाणी विद्यादायिनी,नमामि त्वाम् नमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरम् ॥४॥वंदे मातरम।

श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरम् ॥५॥वंदे मातरम्।भारत माता की जय|

टॅग्स :Indiaभारतmusicसंगीत