शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

Samudrik Shastra: जोडीदाराच्या हाताचा तळवा कडक आहे की मऊ? यावरून ओळखा त्याच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्टयं आणि गुपितं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 14:13 IST

Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्र आपल्या शरीराच्या ठेवणीवरून आपले भाकीत वर्तवते; दिलेल्या माहितीवरून तुम्हीदेखील पडताळणी करू शकाल!

एखाद्या व्यक्तीची कुंडली त्याच्या आयुष्यातील चढ-उतारांची गणना करण्यासाठी खूप प्रभावी ठरते. त्याचप्रमाणे सामुद्रिक शास्त्रामनुसार व्यक्तीच्या तळ हाताची ठेवणं पाहून तिच्या आयुष्यातील अनेक रहस्ये ओळखता येतात. तुम्हीदेखील जाणून घ्या ती वैशिष्ट्ये!

ज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या कुंडलीला विशेष महत्त्व आहे, ही कुंडली पाहून ज्योतिषी त्या व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक मोठ्या घटनांची माहिती आधीच देतात. याशिवाय तुमची कुंडली हे देखील सांगते की भावी आयुष्य कसे असणार आहे. तसेच सामुद्रिक शास्त्रामध्ये शरीराची ठेवणं आणि त्यावरील तीळ किंवा इतर खुणा यावरून भाकीत केले जाते. त्याचे दाखले पुढीलप्रमाणे-

लहान तळहाताचा अर्थ

जर एखाद्या व्यक्तीची तळहात लहान असेल तर असे मानले जाते की त्याचे जीवन खूप आनंदी असेल. ज्यांचे तळवे लहान आहेत त्यांच्यासाठी असे म्हटले जाते की ते स्वच्छ मनाचे लोक आहेत. याशिवाय लहान तळवे असलेल्या लोकांना गोष्टी जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची खूप इच्छा असते. असे लोक आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहतात. ज्यांच्या हाताच्या भाग्यरेषा ठळकपणे दिसतात, असे लोक आपल्या जोडीदाराला कायम आनंदात ठेवतात. 

मोठ्या तळहाताचा अर्थ

ज्यांचे तळवे मोठे असतात, त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा लोकांसमोर नेहमी पैशाची कमतरता भासते, पण त्यांच्या आयुष्यात आनंद कायम राहतो. पैशांची कमतरता असूनही अशा लोकांच्या जीवनात सुख-सुविधांची उणीव भासत नाही. अशा लोकांच्या आयुष्यात प्रेम प्रकरणाचे अनेक प्रसंग येतात, तरीदेखील असे लोक आपल्या जोडीदारालाच प्राधान्य देतात आणि आपले नाते जीवापाड जपतात. 

मऊ आणि कठोर हस्तरेखाचा अर्थ

ज्यांचे तळवे मऊ असतात अशा लोकांना खूप आनंद मिळतो. तर कठोर तळवे असलेल्या लोकांना खूप परिश्रम करावे लागतात. ज्यांचे तळवे मऊ असतात ते हळव्या मनाचे असतात, तर कठोर तळवे असलेले लोक संवेदनशील असूनही भावनांवर नियंत्रण ठेवणारे असतात. त्यांना प्रत्येक बाबतीत संघर्ष करावा लागतो. त्यांच्या हाताच्या रेषा अस्पष्ट असतात, त्यामुळे अपार मेहनत करून त्यांना त्यांचे भाग्य घडवावे लागते. ज्यांचे तळवे मऊ असतात, असे लोक प्रेम प्रकरणात अनेकदा अडकतात, तर कठोर तळवे असलेले लोक सहसा प्रेमात पडत नाहीत आणि पडलेच तर शेवट्पर्यंत निभावतात. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष