शालेय जीवनामध्ये परिक्षा तोंडावर येऊन ठेपली असताना आपण सर्व मंदिरामध्ये जाऊन देवाकडे मला परिक्षेमध्ये भरघोस यश मिळावे अशी प्रार्थना करायचो. पण मुळामध्ये आपण परिक्षेचा अभ्यासच योग्य पद्धतीने केला नसेल तर परमेश्वर सुद्धा आपल्याला वाचवू शकत नाही. परिक्ष ...
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ईश स्मरण व इष्ट चिंतन केल्याने संचितातून पुण्य काढता येते , यावर विषयावर अप्रतिम मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा ...
Gudi Padwa 2021: संस्कारक्षम वयात योग्य संस्कारासाठी, व्यवस्थापनाचे धडे गिरविणाऱ्यांसाठी, सामाजिक ऐक्य एकोपा कसा वृद्धिंगत करावे हे समजण्यासाठी, सर्वांसाठी श्रीरामायण उपयुक्त आहे. ...