ज्योतिषाचार्य म्हणतात की जे चांगले कर्म करतात तेच शनिदेवाला प्रसन्न करतात. त्याच वेळी, जे वाईट कृत्य करतात त्यांना शनी देवाची भीती वाटते. त्यांचे म्हणणे आहे की शनिदेवांना घाबरण्याऐवजी त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपल्या कृती ...
स्वत:च्या प्रयत्नांवर विश्वास आणि देवावर अतूट श्रद्धा ठेवा. सगळे दिवस सारखे नसतात. प्रत्येक अडचणींतून मार्ग निघतोच. तो मिळेपर्यंत श्रद्धा आणि सबुरी हाच मार्ग निवडावा लागतो. ...
या सगळ्या गोष्टी आपण ठरवून स्वप्नात पाहू शकत नाही. परंतु जर अचानक या गोष्टी तुम्हाला दिसल्या, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. नाहीतर वैभवप्राप्तीची संधी गमावून बसाल. ...
सावरकरांच्या अध्यात्मिक शक्तीने त्यांना पदोपदी साथ दिली. काळ्या पाण्याची खडतर शिक्षा भोगण्याचे सामर्थ्य मिळाले. तिथल्या तुरुंगवासात त्यांनी केलेली काव्यरचना, पाठांतर, चिंतन, मनन या गोष्टींमुळे ते त्याही कठीण परिस्थितीत तग धरू शकले. ...